फक्त दोन फलंदाज – ज्यांनी भारत-इंग्लंड कसोटीत ठोकलं ‘तिहेरी शतक’!

फक्त दोन फलंदाज – ज्यांनी भारत-इंग्लंड कसोटीत ठोकलं ‘तिहेरी शतक’!

भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिला कसोटी सामना १९३२ मध्ये खेळला गेला होता. त्या ऐतिहासिक सुरुवातीपासून आतापर्यंत या दोन संघांमध्ये १३६ कसोटी सामने खेळले गेले आहेत.

पण तुम्हाला माहिती आहे का? या ९३ वर्षांच्या कसोटी इतिहासात फक्त दोन फलंदाज असे आहेत, ज्यांनी भारत-इंग्लंड कसोटीत तिहेरी शतक (३००+) ठोकले आहे!

होय! एक इंग्लिश खेळाडू आणि एक भारतीय. चला जाणून घेऊया कोण आहेत हे महान खेळाडू…


१) ग्राहम गूच – ३३३ धावा (इंग्लंड)


२) करुण नायर – ३०३ धावा (भारत)*

विशेष म्हणजे, करुण नायर सध्या सुरू असलेल्या इंग्लंड दौऱ्यातही भारतीय संघाचा भाग आहेत.

Exit mobile version