31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
घरविशेष

विशेष

भारताच्या उर्जेच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता

भारतीय अर्थव्यवस्था कोरोना महामारीतून उठून धावण्याच्या तयारीत असतानाच इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी (आयईए)ने प्रकाशित केलेल्या अहवालात भारताची उर्जेची गरज पुढील दोन दशकांत जगात सर्वाधिक वेगाने...

याच दिवशी मराठ्यांनी काढला पानिपतचा वचपा

पानिपतानंतर पुन्हा दिल्लीवर भगवा ! दि. १४ जानेवारी १७६१ हा दिवस मराठ्यांच्या इतिहासात लाल शाईने कोरला गेला आहे. या दिवशी पानिपतचा तिसरा प्रचंड रणसंग्राम झाला,...

ठाकरे सरकार आता जलयुक्त शिवारच्या मागे

महाविकास आघाडीच्या सरकारने आधीच्या सरकारच्या अनेक योजनांना स्थगिती देण्यात तत्परता दाखवली. मेट्रो कारशेडच्या वादावरून मुंबईतील मेट्रो प्रकल्प, बुलेट ट्रेन प्रकल्प इत्यादी विकास प्रकल्पांना स्थगिती...

हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा, राजीव कपूर यांचे निधन

हिंदी चित्रपटसृष्टी पुन्हा एकदा दुःखात बुडाली आहे. निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते- सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते व अभिनेते राज कपूर यांचे पुत्र- राजीव कपूर यांचे ५८ व्या...

नरेंद्र मोदींनी भावूक होऊन केला गुलाम नबी आझाद यांना ‘सलाम’

पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत बोलत असताना भावुक झाले. काश्मीरमध्ये एका दहशतवादी हल्ल्यात मृत्यमुखी पडलेल्या काही गुजरातच्या नागरिकांबद्दलचा प्रसंग सांगताना मोदींना अश्रू अनावर झाले. नरेंद्र...

“भारतात मार्च अखेरपर्यंत १७ राफेल विमाने येणार”- राजनाथ सिंग

"मार्च २०२१ पर्यंत भारतात १७ राफेल विमाने दाखल होतील." अशी माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी संसदेत दिली. तर २०२२ पर्यंत राफेल विमानांचा संपूर्ण...

उत्तराखंडमध्ये महापूर

उत्तराखंडमध्ये जोशीमठाजवळ चमोली येथे हिमकडा कोसळून महापूर आला. या महापूरामुळे धौलगंगा आणि ऋषिगंगा नदीच्या काठावरील गावांना धोका निर्माण झाला होता. या घटनेनंतर लष्कर, आयटीबीपी,...

संजय राऊतांची ‘रोखठोक’ फेकाफेक

संजय राऊत सामनाच्या ‘उत्सव’ पुरवणीतून न चुकता जी ‘रोखठोक’ नावाची फेकाफेक करत असतात ते आजही त्यांनी ‘करून दाखवले’. आजच्या ७ फेब्रुवारीच्या रोखठोकचा मथळा ‘जयहिंद...

अझरबैजान-अर्मेनिया संघर्षाचा इतिहास (भाग २)

सोविएत महासंघाच्या काळात, अर्मेनियन अधिकाऱ्यांनी काराबाख प्रदेशावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न केले परंतु त्यांना कधीच मॉस्कोची साथ मिळाली नाही. १९६० पासून अर्मेनियात राष्ट्रवादी विचारसरणी...

नव्या शेती कायद्यांमुळे खरंच हमीभाव बंद होणार का?

१९६४ सालचा अन्न महामंडळ कायदा  आणि २०१३ सालचा राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा हमीभावाची योग्यप्रकारे खात्री देतात. यापेक्षा अधिक कठोर असणारे काहीही शेतकऱ्यांसाठी लाभदायक न...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
154,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा