28.1 C
Mumbai
Tuesday, July 14, 2026

Amit Kale

51 लेख
0 कमेंट

पळपुट्यांना भारतात आणण्याच्या हालचालींना गती

भारत सरकारने आर्थिक गुन्हेगार आणि फरारी आरोपींना परत आणण्यासाठी आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्याचाच भाग म्हणून अलीकडेच ब्रिटनच्या क्राउन प्रॉसिक्यूशन सर्व्हिस (CPS) च्या टीमने दिल्लीतील तिहाड जेलचा...

मल्लिकार्जुन खर्गे यांनी राहुल गांधींची काळजी करावी

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केलेल्या ‘भाजपा-आरएसएस आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांना कचऱ्यात फेकून देऊ’ या वक्तव्यावरून राजकारण पेटले आहे. केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी खर्गे यांच्या भाषेवर...

राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ फसली

भाजपाचे खासदार प्रवीण खंडेलवाल यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या ‘वोटर अधिकार यात्रा’वर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी या यात्रेला फ्लॉप ठरवत विरोधकांना काहीही साध्य...

एअर इंडियाचं विमान बिघाडामुळे दिल्लीला परतलं

दिल्लीहून इंदूरकडे निघालेलं एअर इंडियाचं विमान रविवारी तांत्रिक बिघाडामुळे राष्ट्रीय राजधानीत परतावं लागलं. उड्डाणानंतर हवेत असताना विमानाच्या इंजिनमध्ये फायर अलर्ट दिसल्यामुळे पायलटने हा निर्णय घेतला. माहितीनुसार, उड्डाण क्रमांक एआय-२९१३...

बांगलादेशी घुसखोरांना नीतीश सरकार हाकलून लावेल

बिहारमध्ये यंदा होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी दावा केला आहे की नीतीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार स्थापन झाले तर १९७१ पासून...

गोवा पोलिसांच्या ७०० कर्मचाऱ्यांची पासिंग आउट परेड

असममधील डेरगांव येथील प्रतिष्ठित लाचित बरफुकन पोलिस अकादमी (एलबीपीए) मध्ये मंगळवारी ७०० गोवा पोलिस कर्मचाऱ्यांच्या भव्य पासिंग आउट परेडचे आयोजन करण्यात आले. ४३ आठवडे कडक आणि व्यापक प्रशिक्षण पूर्ण...

इराणने हजारो अफगाण निर्वासितांना परत पाठवले

इराणने शेती, बांधकाम आणि कुशल व्यवसायांमध्ये काम करणाऱ्या हजारो अफगाण निर्वासितांना त्यांच्या मूळ देशात परत पाठवले आहे. या मोठ्या प्रमाणात परतीमुळे आधीच डळमळीत असलेल्या अफगाणिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर जबरदस्त दबाव निर्माण...

शेख हसीना यांनी देशवासीयांना लिहिलं खुलं पत्र

बांगलादेशात लोकशाही मार्गे निवडून आलेल्या अवामी लीग सरकारच्या पतनाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी सध्याच्या अंतरिम सरकारवर टीका केली आणि अन्याय व दडपशाहीविरुद्ध उभं...

बिहार निवडणुकीत राहुल गांधींना पराभव दिसतोय

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत धांदळीचा आरोप केला असून बिहारमध्ये होणाऱ्या निवडणुकीतही फसवणूक होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना भाजपाचे प्रवक्ते आर. पी. सिंग...

कोरोना : परिस्थिती पूर्ण नियंत्रणात

गुजरातचे आरोग्यमंत्री ऋषिकेश पटेल यांनी शनिवारी राज्यातील लोकांना आश्वस्त करत सांगितले की त्यांना कोरोना विषाणूपासून कोणतीही भीती बाळगण्याची गरज नाही. पत्रकारांशी बोलताना त्यांनी म्हटले की जागतिक आरोग्य संघटनेनेही मान्य...

Amit Kale

51 लेख
0 कमेंट