श्री कृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह वादातील हिंदू समाजाच्या बाजूने अलाहाबाद उच्च न्यायालयासमोर युक्तिवाद करण्यात आला. कोणत्याही मालमत्तेवर अतिक्रमण करून ती स्वतःची मालमत्ता म्हणून घोषित करण्याची वक्फ बोर्डाची सवय आहे, असा...
राजकारण म्हटलं की आरोप प्रत्यारोप आलेच. शेवटी भूमिका घेऊन लोकांपुढे जायचे असते. लोक ठरवतात त्यांना ती भूमिका पटली की नाही पटली. पण आता झालंय असं, लोकांनी जे ठरवलंय ते...
प्रशांत वर्मा यांच्या सुपरहिरो चित्रपट हनुमानने जागतिक स्तरावर सुमारे १५० कोटींचा आकडा ओलांडला आहे. १२ जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. याच्या उत्पन्नातील सुमारे २ कोटी ६६ लाख...
देशभरात २२ जानेवारी रोजी आयोध्येत उद्घाटन होत असलेल्या प्रभू श्री राम मंदिर आणि रामलला प्राणप्रतिष्ठेची उत्कंठा शिगेली पोहोचली असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २२ जानेवारी रोजी...
आम्ही भिक्षा मागितली नाही. ममता बॅनर्जींनी स्वतः सांगितले होते कि त्यांना युती हवी आहे. आम्हाला ममता बॅनर्जींच्या दयेची गरज नाही. आम्ही स्वबळावर निवडणूक लढवू शकतो. ममता बॅनर्जींना प्रत्यक्षात युती...
गेल्या दीड वर्षात आधी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि आता महायुती सरकारविरोधात हे सरकार बेकायदेशीर आहे, खोके सरकार आहे अस नेहमी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून बोलले जात...
मंडळी राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय एका बाजूला आणि ओबीसी समाजातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये असा विषय एका बाजूला सुरू असताना राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी आज...
ज्या बॉम्बस्फोटामुळ मुंबईत रक्ताचा सडा पडला. रक्तपात झाला त्या १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी असलेल्या लोकाशी व्यवहार केले त्यामुळ विद्यमान उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस नवाब मलिक...
कांदिवली पूर्व विधानसभेत भारतीय जनता पक्ष आणि भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'छठ पूजा' उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हजारो भक्त या उत्सवात सहभागी झाले...
लहान मुल जेवाव म्हणून त्याचे आई- वडील त्याला एखादी गोष्ट सांगत असतात. त्यामध्ये अतिशयोक्ती अलंकार असतो. आश्यर्यकारक काही गोष्ठी रंगवून सांगितल्या जातात म्हणजे ते मुल चार घास जास्त जेवेल,...