30 C
Mumbai
Sunday, March 15, 2026

Dinesh Kanji

1118 लेख
0 कमेंट

तिरंग्याचा अपमान करणारे हात कोणाचे?

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी देशात एखाद्या सणाचे वातावरण असते. पहाटे उठून तिरंग्याला सलामी देताना कामगार, शेतकरी, मध्यमवर्गीय, उच्चभ्रू, श्रीमंत, सामान्य, असामान्य अशा सगळ्यांचा उर भरून येतो. दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या...

सिंध-बलोचिस्तानचा समुद्र किनारा तोडा, पाकिस्तानचा उपद्रव कायमचा संपेल…

शत्रू देशांच्या तुलनेत संरक्षण सज्जतेच्या बाबतीत भारत कुठे उभा आहे? भारताला धोका फक्त बाह्य आक्रमणांचा नाही. परकीय शक्तींना देशांर्गत शत्रूंकडून नेहमीच सहाय्य मिळत राहीले आहे. मोहम्मद गझनवीच्या काळापासून ही समस्या...

सिंध-बलोचिस्तानचा समुद्र किनारा तोडा, पाकिस्तानचा उपद्रव कायमचा संपेल

निवृत्त ले.जनरल डी.बी.शेकटकर यांनी चीन आणि पाकिस्तानच्या समस्येवर केलेले खणणीत भाष्य. भारत कसा संपवू शकतो शेजा-यांचा उपद्रव. वाचा मुख्य संपादक दिनेश कानजी यांनी घेतलेली सविस्तर मुलाखत फक्त न्यूज डंकावर. शत्रू देशांच्या...

भंपक पवार

सत्तेवर आल्यापासून राज्यातील शेतकऱ्यांना कवडीची मदत न करणारे शरद पवार आज आझाद मैदान येथील शेतकरी आंदोलनामध्ये सामील झाले. त्यांनी शेतकऱ्यांसमोर केलेल्या भाषणात यापूर्वी घेतलेल्या अनेक भूमिकेपासून घुमजाव केलेले आहे....

राहुल गांधींनी शिवसेनेला जागा दाखवली

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना सर्वपक्षीय नेत्यांनी अभिवादन केले असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मात्र त्यांच्याबाबत आदर व्यक्त करणासाठी चार ओळीचा ट्विट ही केला नाही. सामनातून दर...

शिवसेनेचा गांधीवादी समाजवाद

केंद्रात काँग्रेसेतर सरकार आणण्यासाठी भारतीय जनसंघाने केलेला जनता पार्टीचा प्रयोग फसला. जुना डाव मोडून १९८० साली भाजपाची स्थापना करण्यात आली. पक्षाची विचारधारा म्हणून गांधीवादी समाजवादाचा स्वीकार करण्यात आला. खरे...

मन सुद्ध तुझं, गोष्ट आहे लाख मोलाची….

गेले काही दिवस सामाजिक मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर होणाऱ्या अन्यायाचे अखेर परिमार्जन झाले. रेणू शर्मा प्रकरणातून ते तेजपुंज आणि लखलखत्या चेहऱ्याने बाहेर आले. तक्रारदार मेव्हणी रेणू शर्मा हीने त्यांच्या...

महाराष्ट्रातील कामगारांवरील संक्रांत संपणार कधी?

राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तारुढ होऊन वर्षापेक्षा जास्त काळ लोटला आहे. कोविड-१९ ची संक्रांत असलेला हा काळ. जग जिथल्या तिथे थिजले होते. परंतु याच काळात संकटात संधी शोधून केंद्र...

ठाकूर तो गियो…. विवा समुह ईडीच्या कचाट्यात

ईडीच्या पथकाने भाई ठाकूर कुटुंबियांच्या विवा गृपवर आज कारवाईचा फास आवळला. सकाळपासून वसई-विरार आणि मीरा भायंदरमधील विवा समुहाच्या सहा ठिकाणांवर ईडीच्या पथकाने छापे टाकले. या छाप्यांमध्ये एचडीआयएल आणि विवा...

भाग्यवान धनंजय मुंडे…

बलात्काराचा आऱोप झालेले सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे खरोखरच भाग्यवान आहेत. दोन बायकांची भानगड उघड झाली, बलात्काराचा आऱोप झाला तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभे...

Dinesh Kanji

1118 लेख
0 कमेंट