32 C
Mumbai
Monday, May 20, 2024

Dinesh Kanji

655 लेख
0 कमेंट

अखंड भारताचे स्वप्न अधुरे…

आज अखंड भारत स्मरण दिवस. ७४ वर्षांपूर्वी काँग्रेसच्या मुस्लीम तुष्टीकरण आणि सत्तालोलुप धोरणांमुळे देशाचा एक भूभाग कट्टरतावाद्यांच्या झोळीत टाकण्यात आला. धर्माच्या नावाखाली देशाची फाळणी झाली. सीमावर्ती भागात मुस्लीमबहुल वस्त्यांमध्ये...

संसदेतील तमाशा, पवारांची घुसमट

संसदेचे वरीष्ठ सदन मानल्या जाणाऱ्या राज्यसभेत काल गुरुवारी प्रचंड गदारोळ झाला. माध्यमांमध्ये त्याची प्रचंड चर्चाही झाली. लोकशाहीच्या सर्वोच्च सदनात झालेल्या या तमाशामुळे देशाची मान खाली गेली. महाराष्ट्रातील जाणते नेते...

नव्या युतीच्या फुसकुल्या

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीनंतर राज्यात नव्या समीकरणाची कुजबुज सुरू आहे. हे दोन्ही नेते कधी काळी विद्यार्थी संघटनांच्या राजकारणात सक्रीय होते. त्याकाळी...

हे सरकार नेमके कोणाचे?

महाराष्ट्रावर एका मागून एक आपत्ती कोसळते आहे, जनता भरडली जाते आहे, परंतु सरकारकडून कणभर दिलासा नाही, असे चित्र आहे. कोकणातील पूरग्रस्तांना पालकमंत्र्यांनी मदतीचे चेक दिले. दुसऱ्या दिवशी ते जिल्हाधिकाऱ्यांनी,...

भास्कर जाधव थोडी लाज बाळगा…

पावसाने, पुराने ओरबाडलेल्या रत्नागिरीत गेले दोन दिवस महाराष्ट्राचे 'विचारी, संयमी' मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा दौरा होता. या दौऱ्याचे फलित काय? यावर चर्चा होईलच, परंतु रविवारी चिपळूणमध्ये झालेल्या दौऱ्यात...

आपत्तीची दरड….

पुन्हा एकदा महाराष्ट्रावर आपत्तीची दरड कोसळली आहे. कोरोनाच्या संकटातून सावरण्याची लक्षणे कुठे दिसू लागली तर पुराने राज्याच्या अनेक भागात थैमान घातले आहे. ठाणे, पालघर, रत्नागिरी जिल्ह्यात पुराने थैमान घातले...

लोकांचे अश्रू तरी पुसा…

मुंबईतला पाऊस भीतीदायक आणि जीवघेणा बनलाय. काळ्या ढगांनी आकाश भरलं की झोपड्यांमध्ये राहणाऱ्या गोरगरीबांच्या पोटात गोळा येतो. गेले दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मुंबईत कहर केला आहे. अलिकडे भरती...

पाळत आणि भातुकलीचा खेळ!

मुख्यमंत्री आपल्यावर पाळत ठेवत असल्याचा आरोप करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीत ‘सगळं काही आलबेल नाही’ याची कबुली दिली आहे. पाळत नाट्य खरे की, नेहमीप्रमाणे आघाडीत सुरू...

लाल माकडं आणि नव लिबरल डोंबारी

शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा वारसा पायदळी तुडवायचा चंग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बांधला आहे. नक्षलवादाला आयुष्य वाहिलेल्या स्टेन स्वामीचा प्रचंड पुळका आल्यामुळे ‘सामना’चे कार्यकारी संजय राऊत यांनी स्टेन स्वामीसाठी आज प्रसिद्ध...

मोदींनी केला २०२४ चा शंखनाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची फेरमांडणी केली. पुढील वर्षी उत्तर प्रदेशात होणारी विधानसभा निवडणूक आणि २०२४ मध्ये होणारी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला....

Dinesh Kanji

655 लेख
0 कमेंट