मनसेच्या दीपोत्सवानिमित्त शिवतीर्थवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसेचे अध्यक्ष एकत्र आल्यामुळे राज्यात महायुतीची नांदी झाल्याची चर्चा आहे. या तीन नेत्यांमध्ये मित्रत्वाचे नाते आहे, त्यांच्या सातत्याने गाठीभेटी...
शिवसेनेचे वैभव नाईक यांच्याविरोधात महाराष्ट्र पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई सुरू झाली आहे. त्याला उत्तर देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने सलग दोन दिवस मोर्चे काढले आहेत. शिवसेना नेते...
केलेली कर्म फिरून येतात. मग राजा असो वा रंक. महाविकास आघाडीच्या काळात ज्या ज्या लोकांनी सत्तेचा वरवंटा जनसामान्यांवर फिरवला त्यांचा हिशोब व्हायला आता सुरूवात झाली आहे. ठाण्यात एका फेसबुस...
शिवसेनेचे वैभव नाईक यांच्याविरोधात महाराष्ट्र पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई सुरू झाली आहे. त्याला उत्तर देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने सलग दोन दिवस मोर्चे काढले आहेत. शिवसेना नेते...
केलेली कर्म फिरून येतात. मग राजा असो वा रंक. महाविकास आघाडीच्या काळात ज्या ज्या लोकांनी सत्तेचा वरवंटा जनसामान्यांवर फिरवला त्यांचा हिशोब व्हायला आता सुरूवात झाली आहे. ठाण्यात एका फेसबुस...
महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतर महाराष्ट्रातील जनता सतत खोके पुराण ऐकते आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेल्या आमदारांनी किती खोके घेतले याचा हिशोब ठाकरे पितापुत्र देतायत. परंतु आता मातोश्रीवर...
अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपाने माघार घेतली आहे. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर रीक्त झालेल्या या जागेसाठी ही पोटनिवडणूक होणार होती. भाजपाने या जागेसाठी जय्यत तयारी सुद्धा केली होती. परंतु...
सततच्या अपयशामुळे बिथरलेल्या काँग्रेसला मोदीविरोध आणि देशविरोध यातला फरकही कळेनासा झाला आहे. दिल्ली विद्यापीठाचा प्राध्यापक नक्षलवादी जी.एन.साईबाबा याच्या सुटकेचा आदेश दिल्यामुळे आनंदाचे भरते आलेल्या काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना...
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्त एकत्र आलेल्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता शिमगा केला. त्यामुळे अंधेरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत हा शिमगा हमखास होणार.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा आईच्या पदराआडून आपली पापे लपावण्याचा प्रयत्न केला आहे. भावनिक राजकारण करताना त्यांनी स्वतःची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली. हा निर्लज्जपणाचा कळस आहे