30 C
Mumbai
Thursday, April 18, 2024

Santosh Kale

54 लेख
0 कमेंट

ऑपरेशन कावेरी म्हणजे ‘इंडिया फर्स्ट’ धोरणाचा डंका

सुदानमधील यादवीमध्ये अडकून पडलेल्या ४००० भारतीयांची सुटका करण्यासाठी भारताने तातडीने ऑपरेशन कावेरी मोहीम राबवली आणि ती यशस्वी करून दाखवली. केवळ ऑपरेशन कावेरीचं नाही तर याआधी देखील अशाच मोहीम राबवण्यात...

पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल कालवश

पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे ज्येष्ठ नेते प्रकाश सिंह बादल यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी आजारपणाने निधन झाले आहे. अकाली दलाचे माध्यम सल्लागार जंगबीर सिंह यांनी बादल...

एक लाख पुस्तकांच्या सड्याने डोंबिवलीचा फडके रोड बहरला

हल्ली हातात पुस्तक कमी मोबाईल जास्त असे वातावरण आहे. वाचन संस्कृती कुठे तरी कमी होत असल्याचे बोलले जात आहे. पण ही वाचन संस्कृती वाढवण्याचा मात्र नवकल्पना पुढे येतांना दिसत...

केरळ गाडी जाळपोळ प्रकरणातील आरोपीला रत्नागिरीत घातल्या बेड्या

केरळमधील जाळपोळ प्रकरणातील आरोपीला रत्नागिरीतून ताब्यात घेण्यात आले आहे. केरळ एसआयटी आणि रत्नागिरी पोलिसांनी संयुक्त कारवाईत ताब्यात या आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. केरळ एसआयटी पथक आरोपीला केरळला घेऊन...

रौप्यमहोत्सवी वर्षाला डोंबिवलीत ‘वसुधैव कुटुंबकम’ची गुढी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने वसुधैव कुटुंबकम् हा विचार पुन्हा नव्याने जगभर मांडला जात आहे. सध्या जगभरात सुरु असलेल्या घडामोडी बघता त्याचे महत्व आता सगळ्यांनाच पटू लागले आहे. डोंबिवलीच्या...

विदर्भात येणार पांढरी समृद्धी , इतक्या लाख लोकांना मिळणार रोजगार

विदर्भासाठी मोठी बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमरावती मेगा टेक्स्टाईल पार्कला मंजुरी दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलतांना ही माहिती दिली आहे. या मंजुरीबद्दल फडणवीस यांनी...

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे त्वरित करा

अवकाळी पावसामुळे राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांतील पिकांना फटका बसला आहे. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. राज्यातील ही परिस्थिती पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश...

मेघालय नंतर आता काश्मीरला भूकंपाचे धक्के

तुर्की - सिरिया नंतर आता भारतातही वेगवेळ्या भागात भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. शुक्रवारी पहाटे ५ वाजता जम्मू- काश्मीरमधील कटरा भाग भूकंपाने हादरला.भूकंपाच्या झटक्यानेच लोकांची झोप उघडली.जम्मू- काश्मीरपासून पूर्वेला ९७...

अनुप जलोटा म्हणतात, भारताला आता हिंदू राष्ट्र घोषित केले पाहिजे

भजनसम्राट म्हणून ओळखले जाणारे अनुप जलोटा यांच्या भजनाचे अनेकजण चाहते आहेत. अनुप जलोटा अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत राहतात. अनुप जलोटा यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये गायक...

३०,००० जखमी..६,००० इमारतींची पडझड…१.५ लाख बेघर.. ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यासाठी टाहो

३०,००० पेक्षा जास्त जखमी..६,००० पेक्षा जास्त इमारतींची पडझड...१.५ लाख बेघर...मातीच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यासाठी टाहो ऐकू येत आहेत. ढिगाऱ्यात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथके जीवाचे रान करत आहेत. भूकंपानंतर तुर्की...

Santosh Kale

54 लेख
0 कमेंट