Santosh Kale
50 लेख
0 कमेंट
धर्म संस्कृती
रौप्यमहोत्सवी वर्षाला डोंबिवलीत ‘वसुधैव कुटुंबकम’ची गुढी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने वसुधैव कुटुंबकम् हा विचार पुन्हा नव्याने जगभर मांडला जात आहे. सध्या जगभरात सुरु असलेल्या घडामोडी बघता त्याचे महत्व आता सगळ्यांनाच पटू लागले आहे. डोंबिवलीच्या...
विशेष
विदर्भात येणार पांढरी समृद्धी , इतक्या लाख लोकांना मिळणार रोजगार
विदर्भासाठी मोठी बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमरावती मेगा टेक्स्टाईल पार्कला मंजुरी दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलतांना ही माहिती दिली आहे. या मंजुरीबद्दल फडणवीस यांनी...
विशेष
अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे त्वरित करा
अवकाळी पावसामुळे राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांतील पिकांना फटका बसला आहे. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. राज्यातील ही परिस्थिती पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश...
देश दुनिया
मेघालय नंतर आता काश्मीरला भूकंपाचे धक्के
तुर्की - सिरिया नंतर आता भारतातही वेगवेळ्या भागात भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. शुक्रवारी पहाटे ५ वाजता जम्मू- काश्मीरमधील कटरा भाग भूकंपाने हादरला.भूकंपाच्या झटक्यानेच लोकांची झोप उघडली.जम्मू- काश्मीरपासून पूर्वेला ९७...
विशेष
अनुप जलोटा म्हणतात, भारताला आता हिंदू राष्ट्र घोषित केले पाहिजे
भजनसम्राट म्हणून ओळखले जाणारे अनुप जलोटा यांच्या भजनाचे अनेकजण चाहते आहेत. अनुप जलोटा अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत राहतात. अनुप जलोटा यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये गायक...
देश दुनिया
३०,००० जखमी..६,००० इमारतींची पडझड…१.५ लाख बेघर.. ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यासाठी टाहो
३०,००० पेक्षा जास्त जखमी..६,००० पेक्षा जास्त इमारतींची पडझड...१.५ लाख बेघर...मातीच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यासाठी टाहो ऐकू येत आहेत. ढिगाऱ्यात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथके जीवाचे रान करत आहेत. भूकंपानंतर तुर्की...
देश दुनिया
तुर्कीमध्ये तीव्र भूकंपाने हाहाकार, इमारती पत्त्याप्रमाणे कोसळल्या
तुर्कीला भूकंपाचा तीव्र झटका बसला आहे. या
भूकंपामुळे इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या आहेत. अनेक इमारतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत किती जण दगावले याची नेमकी माहिती कळू शकलेली...
राजकारण
राज्यपाल कोश्यारी म्हणतात, मनन-चिंतन करायचे आहे, आता जबाबदारीतून मुक्त करा!
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्याला जबदारीतून मुक्त करावे अशी इच्छा व्यक्त केली आहे. कोश्यारी यांनी राज्यपालपदाचा राजीनामा देण्याची इच्छा पंतप्रधानांकडे व्यक्त केली आहे, असे वृत्त आहे. यासंदर्भात राजभवन कार्यालयाकडून...
विशेष
ब्रिटिश सत्तेला सुरुंग लावणारे रासबिहारी बोस
सुमारे २०० वर्षांच्या ब्रिटिश राजवटीतून देशाला मुक्त करण्यासाठी असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी बलिदान . काहींना फाशी तर काहींना जन्मठेपेची शिक्षा झाली. अनेकांना काळ्या पाण्यासारखी भयानक शिक्षा तर कोणाला कोलूचा बैल बनवले...
विशेष
पंतप्रधान मोदी येणार, घसघशीत भेट देणार
देशाची आर्थिक राजधानी मुंबईसाठी गुरुवार, १९ जानेवारी हा दिवस खूप विशेष असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सायंकाळी पाच वाजता मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात मुंबईकरांना ते घसघशीत भेट...
Santosh Kale
50 लेख
0 कमेंट