शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. दरम्यान, संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मध्ये रविवारी संजय राऊत यांचा ‘रोखठोक’ सदरातील लेख प्रसिद्ध...
बर्मिंगहम येथे राष्ट्रकुल स्पर्धेचा (Commonwealth Games) थरार अंतिम टप्प्यात आला असून यंदा इतिहासात प्रथमच महिलांच्या टी- २० क्रिकेटचा या स्पर्धेत समावेश करण्यात आला होता. या खेळात भारतीय महिला संघाने...
भारताच्या चौदाव्या उपराष्ट्रपतीपदी एनडीएचे उमेदवार जयदीप धनकड यांची निवड झाली. येत्या ११ ऑगस्टला धनकड उपराष्ट्रपतीपदावर विराजमान होणार आहेत. त्यांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल असताना तेथील हिंदूंसाठी महत्वाची भूमिका बजावली होती....
खेळण्यासाठी भारताला चीनवर अवलंबून रहावे लागत हाेते, भारतातून जवळपास ३०० ते ४०० काेटी रुपयांपर्यंत खेळण्याची निर्यात व्हायची तर आयात ३ हजार काेटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीची. पण आता चित्र बदलले...
समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी औरंगजेब हा चांगला राजा होता असे बेलगाम वक्तव्य केले आहे. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे यांना याबद्दल काय वाटते?
भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण होतील. 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव केंद्र सरकारने दणक्यात साजरा करण्याचे योजिले आहे. त्यासाठी केंद्राने 'हर घर तिरंगा' हा उपक्रम राबवला आहे. त्यासाठी विविध यंत्रणाही...
हर घर तिरंगा ही घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर देशभरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मंत्रालयातही ही मोहीम राबविण्यात आली. त्या मोहिमेबद्दल आणि लोकांना काय वाटते या घोषणेबद्दल...
भाजप नेते किरीट सोमय्या यांना विश्वास
आरे कारशेड मुंबई मेट्रोच्या कामाला स्थगिती देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. शिंदे- फडणवीस सरकारने मेट्रोच्या कामाला पुन्हा जोरदार सुरुवात केली आहे. पुढच्या नोव्हेंबर...
मुंबई लोकलमधील एका महिलेचा मोबाईल फोन चोरण्याचा प्रयत्नांत महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेत जामीन मिळण्यासंदर्भात चोरट्यांनी अर्ज केला असता, सत्र न्यायालयाने या आठवड्यात आरोपी रमजान खान...
हजारो किलोमीटर लांब कळव्यातील मदरशात शिक्षणासाठी आलेल्या बिहारमधील मुलांना मारहाण करून त्यांच्याकडून काम करून घेतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही पाचही मुलं बिहारला आपल्या गावी पळून...