पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (५ एप्रिल) राजस्थानमधील चुरु येथे निवडणूक रॅलीला संबोधित केले.यावेळी पंतप्रधान मोदींनी आपल्या कामाची गणना केली.आतापर्यंत केलेले काम हे फक्त ट्रेलर असल्याचे त्यांनी सांगितले. तिहेरी...
महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये नाराजी असल्याचे समोर आले आहे. एकीकडे ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करून प्रचाराला सुरूवात केली आहे. तर, दुसरीकडे काँग्रेसच्या...
काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे नेहमीच आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात, यावेळी ते त्यांच्या एका छायाचित्रामुळे चर्चेत आहेत. राहुल गांधी यांच्या मातोश्री आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांना राज्यसभेची खासदारकी...
कथित शारदा चिटफंड घोटाळ्याबद्दल आसामचे मुख्यमंत्री हिमान्ता बिस्वा सरमा यांच्याविरोधात बदनामीकारक बातम्या प्रकाशित केल्याबद्दल त्यांनी इंडियन एक्सप्रेसला कायदेशीर नोटीस बजावली आहे. बिस्वा यांना २०१४ मध्ये शारदा चिटफंड घोटाळ्यात सीबीआय...
क्रिकेट पटू स्टीव्ह स्मिथ आणि स्टुअर्ट ब्रॉड यांनी बुधवारी (३ एप्रिल) मुंबईत चाहत्यांची भेट घेतली. एवढेच नाहीतर दिग्गज क्रिकेटपटूंनी मुंबईच्या गल्लीमध्ये क्रिकेट खेळून स्थानिक पाककृतींचा आस्वादही घेतला.
स्टार स्पोर्ट्सच्या 'स्टार...
प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या आणि प्रचंड लोकप्रियता मिळालेला 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट आता दूरदर्शनवर प्रसारित होणार आहे. एका बाजूला हा चित्रपट प्रसारित होत असल्याच्या निर्णयाचे समाजातून स्वागत होत असताना...
अंडरवर्ल्ड डॉन उर्फ डॅडी अरुण गवळी याला न्यायालयाने दिलासा दिला आहे. अरुण गवळी याची मुदतपूर्व सुटका करण्याचे निर्देश नागपूर खंडपीठाने दिले आहेत. २००६ च्या शासन निर्णयाच्या आधारे अरुण गवळी...
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी नवी दिल्लीतील अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मुख्यालयात जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. पक्षाने आपल्या जाहीरनाम्याला 'न्याय पत्र' असे नाव दिले...
भगतसिंग यांचे नातू यादवेंद्र सिंह यांनी आम आदमी पक्षावर संताप व्यक्त केला आहे.दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची तुलना भगतसिंग यांच्याशी केल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.ते म्हणाले, हे पाहून...
संयुक्त राष्ट्राचे म्हणजेच यूएनचे महासचिव स्टीफन दुजारिक यांनी भारतातील निवडणुका निष्पक्ष व्हाव्यात असे मत मांडले होते. यावरून भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्रांना आणि स्टीफन यांना खडेबोल...