मुंबईत दूषित पाण्याचे प्रमाण वाढले आहे. दूषित पाण्यात प्रामुख्याने गटारात आढळणारा ‘ई- कोलाय’सह कोलिफोर्म हा जिवाणू त्या पाण्यात आढळत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कोरोना काळात दादर, माहीम...
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार एम. एस. धोनी आता एनसीसीला अधिक शक्तिशाली बनवण्यास मदत करणार आहेत. संरक्षण मंत्रालयाने धोनी आणि महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा यांची एनसीसीला अधिक प्रभावी...
कोरोनाच्या महामारीचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे. आर्थिक संकटांना सामोरे जात क्रीडा क्षेत्रात यश मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूंनाही बिघडलेल्या आर्थिक चक्राचा चांगलाच फटका बसला आहे. या खेळाडूंना मदत करणाऱ्या...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कस्तुरबा गांधी मार्ग आणि आफ्रिका अव्हेन्यू येथे संरक्षण कार्यालय संकुलांचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावर टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला आणि ते म्हणाले...
कोरोना महामारीमुळे आर्थिक संकट असतानाही स्वतःकरिता आलिशान आणि महागड्या गाड्या खरेदी करणाऱ्या कुलगुरू आणि विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना चाप लावण्यात आला आहे.
राज्य सरकारने विद्यापीठातील अधिकाऱ्यांसाठी वाहन खरेदीच्या खर्चावर मर्यादा आणल्या आहेत...
केंद्र सरकारने इंधनाला जीएसटीच्या कक्षेत आणायला हालचाली सुरु केल्या आहेत. यामुळे पेट्रोलचे दर ₹६५ प्रति लिटर पर्यंत खाली येऊ शकतात. परंतु महाराष्टाचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी मात्र...
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अफगाणिस्तानातील तालिबानच्या ताब्यावर भाष्य करत कट्टरतावादी शक्तींना रोखण्याची जगाला गरज असल्याचं म्हटलं आहे. शांघाई सहयोग संघटन म्हणजेच एससीओ संमेलन पंतप्रधान मोदी बोलत होते. अफगाणिस्तानात घडलेली ताजी...
राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेल्या शुभेच्छांवरून सोशल मीडियावर खरपूस टीका होत आहे.
राहुल गांधी यांनी केवळ तीन शब्दांतच पंतप्रधान मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत....
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७१व्या वाढदिवसाच्या निमित्ताने देशभरातून शुभेच्छासंदेश देण्यात आले आहेत. विविध क्षेत्रातील लोकांनी ट्विटर आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांना उत्तम आयुरारोग्य आणि दीर्घायुष्याच्या शुभेच्छा...
संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणाऱ्या टी -२० विश्वचषकानंतर विराट कोहलीने भारतीय टी २० संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली आहे. विराटने आपल्या ट्विटरवरुन याबाबतचं एक निवेदन जारी केलं आहे. ‘ऑक्टोबरमध्ये दुबईत...