अमेरिकेने अफगाणिस्तानातून माघार घ्यायला सुरूवात केल्यानंतर या देशात तालिबानचा जोर हळूहळू वाढत आहे. एकामागून एक महत्त्वाची शहरे तालिबानच्या ताब्यात जात आहेत. अफगाणिस्तानातील विविध प्रांतिक राजधान्या देखील तालिबानच्या हातात गेल्या...
भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त उत्साह साऱ्या देशात सळसळून वाहत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात हा 'आझादी का अमृत महोत्सव' साजरा केला जात आहे. जम्मू, काश्मीर, लेह ,लडाख पासून केरळ, कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी ‘सबका प्रयास’ची हाक दिली होती. त्याबरोबरच त्यांनी विविध मुद्द्यांना स्पर्श केला. त्याबरोबरच त्यांनी...
भारताच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त एकीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ध्वजारोहण करत असतानाच मंत्रालयाबाहेर एका शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. हा शेतकरी जळगाव जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे....
आज भारताच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाल किल्ल्यावरून संबोधित केले. यावेळी त्यांनी अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांना स्पर्श केला. देशाच्या ७५ व्या स्वातंत्रदिनानिमित्त त्यांनी देशाच्या एकूण वाटचालीचा लेखाजोखा...
शनिवार, १४ ऑगस्ट रोजी भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्याचा तिसरा दिवस पार पडला. या दिवसा अखेर इंग्लंड संघाचा डाव ३९१ धावांवर संपला आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रूट याने केलेल्या...
भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी टोकियो ऑलिम्पिक २०२० स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंसोबत 'चाय पे चर्चा' केली आहे. शनिवार १४ ऑगस्ट रोजी राष्ट्रपतींच्या मार्फत टोकीयो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या...
भारताच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आपल्या देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्राला उद्देशून संबोधन केले आहे. त्यांनी देशात आणि परदेशात राहणाऱ्या सर्व भारतीयांना अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत....
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. विविध सामाजिक संस्था, संघटनांच्या मार्फत अनेक कार्यक्रम, उपक्रमांची रेलचेल सुरू आहे. जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना अशी ओळख असलेल्या अखिल...
भारतातील चार पाणथळ ठिकाणांचा आंतरराष्ट्रीय दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या रामसर यादीत समावेश करण्यात आला आहे. यामध्ये गुजरात मधील थोल आणि वाधवाना, तर हरियाणातील सुल्तानपूर आणि भिंडवास या स्थळांचा समावेश आहे....