सध्याच्या स्थितीला राज्यातील निर्बंधजाचामुळे उपाहारगृहे तसेच हॉटेल व्यवसाय हा चांगलाच संकटात सापडलेला आहे. टाळेबंदीला कंटाळून गेल्या काही दिवसांपूर्वी विरार भागातील एका हॉटेल व्यावसायिकाने आत्महत्या केली. त्यामुळेच आता हॉटेल व्यावसायिक...
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील नांदिवली भागातील स्थानिक असंख्य समस्यांनी ग्रस्त आहेत. त्यांनी आता थेट आंदोलनाचाच पवित्रा घेतला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कारभारावर हे लोक संतप्त झाले आहेत.
कल्याण डोंबिवली महापालिका अधिकाऱ्यांच्या...
गेल्या दोन आठवड्यात पडलेला मुसळधार पाऊस, आलेला महापूर, तुंबलेले पाणी यामुळे महाराष्ट्रात प्रचंड नुकसान झाले आहे. रस्त्यांचे झालेले नुकसान कोटींच्या घरात आहे.
राज्यात झालेली पूर परिस्थिती तसेच दरड कोसळण्याच्या घटनांमुळे...
भारतीय बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधूचे टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न भंगले. शनिवारी टोकियो येथे महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या ताइ जु यिंगकडून सरळ गेममध्ये पीव्ही...
विरारमध्ये नुकतीच बॅंकेत जी दरोड्याची एक घटना घडली त्यात एका माजी बँक व्यवस्थापकानेच हा दरोडा घातल्याचे समोर आले होते. त्यात या बँकेत काम करणाऱ्या एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला....
पुण्यात लागू असलेल्या निर्बंधांमधून पुणेकरांना कोणतीही सुट मिळणार नाहीय. आज (शनिवारी ३१ जुलै) महापालिकेकडून जाहीर करण्यात आलेल्या नियमावलीत आधीच्या निर्बंधांपेक्षा कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. पुण्यातील निर्बंध शिथील करण्याबाबत...
"केवळ मीडियात येऊन अश्रू पुसणं आणि प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन त्यांची अश्रू पुसणं वेगळं आहे. तौक्ते वादळातही आम्ही साईटवर होतो. आताही होतो. त्यामुळे रिकामटेकडे दौरा करतात की फक्त टीका करतात...
गेल्या आठवड्यात जेव्हा कर्नाटकमध्ये एकिकडे मुख्यमंत्री बदलाचे वारे वाहत होते, त्याचवेळी कर्नाटक सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कर्नाटक मधील देवस्थानांशी संबंधित हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. कर्नाटक सरकारच्या या...
जम्मू-काश्मीरमध्ये जैश ए मोहम्मदचा मोठा दहशतवादी अबू सैफुल्लाचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. पुलवामा हल्ल्यात अबू सैफुल्लाचा हात होता, ज्यात ४० जवान शहीद झाले होते. सैफुल्लाचा खात्मा करुन...