उत्तर प्रदेश मधील लखनऊ येथे एटीएस अर्थात दहशतवाद विरोधी पथकाच्या मोठ्या कारवाईला यश आले आहे. उत्तर प्रदेश एटीएसने दोन आतंकवाद्यांची धरपकड केली असून हे आतंकवादी अल कायदा या आतंकवादी...
चित्रपटसृष्टीकडे जर आपण पाहिलं तर अगोदर जेव्हा मराठी चित्रपट लोकांच्या भेटीसाठी यायचा तेव्हा त्या चित्रपटाचा प्रीमियर पण त्याच दिवशी खूप साध्या पद्धतीने पार पडायचा. पण आता जेव्हा चित्रपटाचा प्रीमियर...
न्यायालयाने विचारला ठाकरे सरकारला सवाल
ठाकरे सरकार सत्तेत आल्यापासून न्यायालयाने किती वेळा खडसावले हा आकडा आता मोजण्याच्या पलीकडे गेलेला आहे. राज्यातील समुद्र किनारे कचरा आणि घाणीचे साम्राज्य कसे झालेले आहेत,...
भारतीय रिझर्व्ह बँक, वित्त मंत्रालय आणि परदेशी बँकांची बोगस कागदपत्रे तयार करून श्रीमंताची आर्थिक फसवणूक करणाऱ्या दुकलीला मुंबई गुन्हे शाखेने एका पंचतारांकित हॉटेल मधून अटक केली आहे. या दुकलीने...
कोरोनाकाळात अनेक शाळांनी मनमानी कारभाराला सुरुवात केली. राज्यातील अनेक शाळा या मनमानी कारभारासाठी सद्यस्थितीत चर्चित आहेत. फीवाढ हा मुद्दा ताजा असताना आता एका नवीन वादाला तोंड फुटले आहे. तो...
भारत सरकारच्या कठोरपणापुढे अखेरीस नमते घेत ट्वीटरने विनय प्रकाश यांची भारतातील रेसिडेंट ग्रिवान्स ऑफिसर (निवासी तक्रारनिवारण अधिकारी) म्हणून नियुक्ती केली आहे. या नियुक्तीने ट्वीटर भारताच्या नव्या आय टी नियमांपुढे...
महाराष्ट्रात कोरोना निर्बंध लागू असले तरी आता शाळा सुरू होण्याकरता पालकांनीच पुढाकार घेतलेला आहे. ठाकरे राज्यातील शाळा सुरु व्हायला हव्या का याबाबत एक सर्वेक्षण करण्यात आले होते. राज्य शैक्षणिक...
आषाढाचा प्रथम दिवस आपण महाकवी कालिदास यांचा दिन म्हणून साजरा करतो. आषाढस्य प्रथम दिवसे म्हटले की, आपल्याला कालिदासांच्या ओळी आठवतात. परंतु एवढी अफाट आणि महाकवी व्यक्तीच्या नावे असलेल्या रामटेकमधील...
नाना पटोलेंसारख्या लहान माणसांवर मी बोलणार नाही. त्यात मी पडत नाही, असा टोला लगावत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना त्यांची जागा दाखविली आहे....
राज्यातील प्रमुख सत्ताधारी पक्ष असणाऱ्या शिवसेनेला आता आपल्या भविष्याची चिंता लागली आहे. ठाकरे सरकारच्या पहिल्या दीड वर्षांच्या कालखंडातच शिवसेनेची प्रतिमा चांगलीच डागाळली आहे. त्यातुन पक्षाची प्रतिमा सुधारण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील...