भारताने इराणमधील चाबहार प्रकल्पासाठी मालाची खेप पाठवली. या खेपेत क्रेनसारखी अवजड उपकरणे आहेत. या कृतीतून भारताने सामरिक आणि आंतरराष्टीयदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या या प्रकल्पासाठीची आपली सिद्धता प्रकट केली आहे. या...
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जुन महिन्यात होऊ घातलेल्या जी-७ परिषदेत सहभागी होण्यासाठी निमंत्रीत करण्यात आले आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी फोन करून नरेंद्र मोदींना या परिषदेचे निमंत्रण...
शिवसेनेचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी शिवसेना २०२१ ची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे रविवारी अधिकृतपणे घोषित केले. "शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून शिवसेनेने...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडियो कॉन्फरन्सिंग द्वारे अहमदाबाद मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे आणि सुरत येथील मेट्रोचे भूमिपूजन केले.
या मेट्रोंमुळे अहमदाबाद आणि सुरतमधील लोकांना सार्वजनिक वाहतूकीसाठी वेगवान पर्याय उपलब्ध होईल. या...
सत्तेत आल्यानंतर शिवसेनेने शिवसेनेने टिपू सुलतानाच्या जयंतीनिमित्त एक पोस्टर प्रकाशित केले आहे. यात लाखो हिंदूंची कत्तल करणाऱ्या जिहादी बादशहा टिपू सुलतानचा उल्लेख शिवसेनेने ‘शेर-ए-हिंद’ असा केला आहे. त्यामुळे एका...
सर्वोच्च न्यायालयाने स्थगितीच्या निर्णयामागे कोणते स्पष्टीकरण दिले?
"या कोर्टाला वैधानिक अधिनियमांवर स्थगिती देण्याचा अधिकार नाही असे कोणी म्हणू नये." असे सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयात सांगितले. याचा अर्थ असा घेतला जाऊ...
भारतात ५००० मिनी पाकिस्तान तयार झाले आहेत असे खळबळजनक मत स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी व्यक्त केले आहे. ‘न्युज डंका’ ला दिलेल्या बेधडक...
भारत जगातील हवाई क्षेत्रासाठी तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बाजारपेठ बनू शकतो, परंतू सध्या भारतातील कमी लोक विमानप्रवास करतात. यापूर्वी वेळ आणि किंमत यामुळे विमानप्रवास चैनीचा होता, परंतू आता वाढत्या...
महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका तरुणीने केलेल्या बलात्काराच्या आरोपामुळे महाराष्ट्राचं राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. विशेष म्हणजे ती तरुणी धनंजय मुंडे यांची नातेवाईक आहे. हे...
महाराष्ट्र सरकारच्या आपसातील धुसपूसीचा सिलसिला दिवसागणिक सुरूच आहे. औरंगाबाद नामांतराचा प्रश्न हा त्यासाठी नवा मुद्दा ठरला आहे. एकीकडे सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी काँग्रेसविरोधात 'रोखठोक' भाष्य केले आहे....