29.4 C
Mumbai
Wednesday, May 20, 2026

Team News Danka

45980 लेख
0 कमेंट

नायजरमध्ये दहशतीच्या सावटात मतदान

इस्लामी दहशतवादाच्या सावटाखाली नुकतेच नायजरमध्ये मतदान झाले. फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रथमच नायजरमधील जनतेने राष्ट्राध्यक्षांच्या निवडीसाठी मतदान केले. त्याचे निकाल लवकरच अपेक्षित आहेत. सध्याचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद इस्सोफोऊ हे दहा वर्षाच्या प्रदीर्घ...

पूंछमध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट उघडकीस

जम्मू आणि काश्मिर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंदीरात बॉंबस्फोट करून सामाजिक सलोख्याला धक्का देण्याचा भ्याड कट उघडकीस आला आहे. पोलिसांनी तीन पाकिस्तानी घुसखोरांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या चौकशीतून समोर आलेल्या माहितीतून...

भारतात धावणार टेस्ला गाड्या

केंद्रीय लघु व मध्यम उद्योग, रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी टेस्ला कंपनीच्या गाड्या धावणार असल्याचे स्पष्ट केले आहे. नव्या वर्षाच्या पूर्वाधात कंपनीचे उत्पादन भारतात चालू होणार...

मृत्यूच्या दारात नेणाऱ्या क्रीकेटचा नाद सोडून तो बनला सर्वात श्रीमंत बँकर

क्रिकेट खेळताना बॉल डोक्याला लागून बेशुध्द पडल्यामुळे व्यावसायिक क्रिकेटर होण्याचे स्वप्न भंगले खरे, परंतु या अपघातातून जन्माला आला जगातील सर्वात श्रीमंत बँकर उदय कोटक, ज्यांना जग आज कोटक- महिंद्र...

कोविड महामारी रेल्वेच्या पथ्यावर

मालवाहतूकीतून फायदा अपेक्षित कोरोना महामारीच्या काळात उद्योगधंदे मंदावलेले असताना मालवाहतूकीच्या क्षेत्रात भारतीय रेल्वेला फायदा होणार असे चित्र आहे. कोविडच्या संकटामुळे प्रवासी वाहतूक कमी झाली असली तरी मोठ्या प्रमाणात मालवाहतूक करणे मात्र...

इलेक्ट्रॉनिक वस्तुंचे उत्पादन भारताची अर्थव्यवस्था १ ट्रिलीयन डॉलरने वाढवेल- रविशंकर प्रसाद.

भारताला स्वयंपूर्ण करण्याचा सरकारचा इरादा आहे. कोरोना महामारीमुळे जगाच्या चीनकडे बघण्यच्या बदललेल्या दृष्टीकोनाचा फायदा भारत घेत आहे. चीनला सशक्त पर्याय, उत्पादनाचे मोठे केंद्र या रुपाने भारत जगापुढे येत आहे. हे...

व्यवसाय सुलभता क्रमवारीत झोलझाल उघड

जागतिक स्तरावर औद्योगिक सुलभतेसाठी देण्यात येणाऱ्या क्रमवारीत घोटाळा झाल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. ऑक्टोबर २०१८ मध्ये प्रसिध्द झालेल्या क्रमवारीत चीनला देण्यात आलेले स्थान चुकीचे असल्याची माहिती समोर आली...

वाढत्या तापमानामुळे किनारपट्टीवरील ४.५ कोटी लोक २०५० पर्यंत विस्थापित होणार…

पर्यावरणातील बदलांमुळे २०५० पर्यंत भारतात सुमारे ४.५ कोटी लोक विस्थापित होऊ शकतात. पॅरिस करारातील तरतुदींचे काटेकोर पालन न झाल्याने जागतिक तापमानवाढ, वादळे, पूर, दुष्काळ यांची तीव्रता आणि वारंवारता वाढेल....

चीनकडे सेन्सॉरशिपची तगडी यंत्रणा… कॅलिफोर्नियाच्या संशोधकाचा दावा

कोरोना साथीच्या काळात चीनने बरीच लपवाछपवी केली. हे शक्य झाले कारण चीनकडे सरकारला नको असलेली माहीती दडपण्यासाठी सेन्सॉरशिपची मोठी यंत्रणा असल्याचा दावा कॅलिफोर्नियामधील एका तज्ज्ञाने केला आहे. चीनमध्ये पाश्चात्त्य सोशल...

बोईंगशी एफ.ए.ए.चे साटेलोटे

अमेरीकी सिनेटच्या चौकशी समितीचा ठपका विमान उड्डाण करताना अचानक बिघाड झाल्यास वैमानिकाचा प्रतिसाद कसा असावा याबाबत चाचण्या घेताना बोईंग कंपनीने अनावश्यक हस्तक्षेप केल्याचा ठपका सिनेटच्या चौकशी समितीने ठेवला आहे. इंडोनिशियात...

Team News Danka

45980 लेख
0 कमेंट