31 C
Mumbai
Saturday, February 14, 2026
घरबिजनेस

बिजनेस

Budget 2022: ‘पुढच्या तीन वर्षात ४०० नव्या वंदे भारत रेल्वे’

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज आर्थिक वर्ष २०२२- २३ साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर करायला सुरुवात केली आहे. लोकसभेत हा अर्थसंकल्प सादर केला जात...

Budget 2022 : या वर्षात भारतीयांना मिळणार ‘5G सेवा’

निर्मला सीतारामन चौथे अर्थसंकल्पीय बजेट सादर करत आहेत. त्यांनी डिजिटल विश्वासाठी मोठी घोषणा केली आहे. या वर्षात भारतीयांना 5G सेवा मिळणार असल्याचे त्यांनी घोषित...

Budget 2022 : भारतातील सर्व पोस्ट ऑफिसेस बँकिंग प्रणालीशी जोडणार

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशभरातील पोस्टात पैसे गुंतवणाऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा बजेट दरम्यान केली. त्यांनी ही पोस्ट कार्यालये आणि बँकिंग प्रणाली एकमेकांशी जोडली जातील अशी...

Budget 2022 : अर्थव्यवस्थेला मिळणार नवी ‘गती शक्ती’

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशासमोर केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत आहेत. यामध्ये  " पंतप्रधान गती शक्ती योजना " ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १३ ऑक्टोबर...

Budget 2022: ‘६० लाख नवे रोजगार निर्माण करणार’

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज आर्थिक वर्ष २०२२- २३ साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर करायला सुरुवात केली आहे. लोकसभेत हा अर्थसंकल्प सादर केला जात...

हॉटेल व्यावसायिकांना दिलासा; सिलिंडरच्या दरात ९१ रुपयांची कपात

पेट्रोलियम कंपन्यांनी मंगळवारी १ फेब्रुवारी रोजी सिलिंडरच्या किमतींच्या बाबतीत निर्णय घेतला असून अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी छोट्या व्यावसायिकांना भेट मिळाली आहे. व्यावसायिक वापरात असलेल्या सिलिंडरच्या...

Budget 2022: आज सादर होणार अर्थसंकल्प; या क्षेत्रांना मिळू शकते प्राधान्य

आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या लोकसभेत अर्थसंकल्प सादर करतील. १ फेब्रुवारी म्हणजेच आज आर्थिक वर्ष २०२२- २३ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे....

Budget 2022: विकास दर ९.२%, महागाईत घट! काय सांगतो आर्थिक सर्वेक्षण अहवाल?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आर्थिक पाहणी अहवाल (Economic Survey) सादर केला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पाहिल्याच दिवशी लोकसभेच्या पटलावर हा अहवाल मांडण्यात आला. या...

म्हणून किया कंपनीने लाखो कार परत मागवल्या!

लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कारमध्ये एअरबॅग्स दिल्या जातात. मात्र किया कंपनीच्या कारमध्ये एअरबॅग संबंधी त्रुटी आढळून आल्याने कंपनीने आपल्या चार लाखाहून अधिक कार बाजारातून परत...

‘आगामी आर्थिक वर्षात भारताचा विकास दर ८ ते ८.५० टक्के राहील’

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी लोकसभेत आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला. पुढील आर्थिक वर्षात भारताचा विकास दर ८ ते ८.५०...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
291,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा