नीती आयोगाने सहा सरकारी बँकांचे खासगीकरण तूर्तास न करण्याचा निर्णय घेतला आहे. या सहा बँका, बँकांच्या विलीनीकरणाच्या शेवटच्या टप्प्यातल्या आहेत. बँकांचे एकत्रीकरणकरून त्यांचे खासगीकरण...
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) नाणार ऐवजी रायगड जिल्ह्यातील तळा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड येथील जागांचा पर्याय तेल शुद्धीकरण कारखान्यासाठी सुचवला आहे.
या जागांची एमआयडीसीने...
रिलायन्स, एअरटेल यांच्यासारख्या बड्या कंपन्यांबरोबरच आता बँकिंग क्षेत्रातील सर्वात मोठी खासगी बँक असलेली एचडीएफसी बँकही कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा खर्च करणार आहे. विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांसह त्यांच्यावर...
बँकांच्या होऊ घातलेल्या खासगीकरणाच्या विरोधात सरकारी बँकांच्या कर्मचाऱ्यांनी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. त्यामुळे शनिवार-रविवार नंतर सोमवारी आणि मंगळवारी देखील बँका बंद राहणार आहेत.
सार्वजनिक...
सरकारच्या निर्गुंतवणुकीच्या धोरणाला चालना देण्यासाठी निती आयोगाने १०० सरकारी कंपन्यांचे पुढील चार वर्षांत खासगीकरण करण्याचे नियोजन केले आहे.
निती आयोगाने तयार केलेली ही यादी विविध...
भारताने दूरसंचार क्षेत्रातील चीनची घुसखोरी रोखण्यासाठी विश्वसनीय उत्पादनांची यादी बनवली आहे. दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांनी या विश्वसनीय उत्पादकांकडूनच ही उपकरणे खरेदी करावीत असे निर्बंध आणले...
सौदी अरेबियाच्या तेल केंद्रावर ड्रोन हल्ला झाल्याने तेलाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात कडाडले आहेत. त्यात ओपेक प्लस राष्ट्रांनी देखील मागील आठवड्यापासून एप्रिल पर्यंत उत्पादन कमीच...
शस्त्रास्त्र निर्मिती करणाऱी बीईएमएल (भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड) या कंपनीतील आपला हिस्सा केंद्र सरकार विकणार आहे. सरकारने हे जाहीर केल्यानंतर या कंपनीची खरेदी करण्यासाठी...
महाविकासआघाडी सरकारने सादर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात एकही नवीन योजना नाही. या अर्थसंकल्पाने शेतकरी आणि सामान्य लोकांच्या अपेक्षांवर पाणी फेरल्याचे वक्तव्य राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र...
सरकारच्या जुन्या गाड्या भंगारात काढण्याच्या धोरणाचा फायदा लवकरच सामान्यांना देखील मिळणार आहे. जुनी गाडी विकून नवी घेणाऱ्यांना गाडी उत्पादकांकडून ५ टक्के सवलत मिळणार आहे,...