कोरोना संकटामुळे रुळावरून घसरलेली अर्थव्यवस्था पुन्हा मार्गावर आणण्यासाठी मोदी सरकारकडून आगामी काळात बड्या निर्णयांची शक्यता आहे. यापैकी एक म्हणजे सरकारी बँकांचे खासगीकरण. येत्या काही...
अनेकदा भ्रष्टाचार आणि घोटाळ्याचे केंद्र ठरत असलेल्या नागरी बँकांबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आगामी काळात आमदार, खासदार आणि नगरसेवकांना...
देशातील सर्वात मोठ्या कंपनीचे बिरुद मिरवणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या ४४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गुरुवारी मुकेश अंबानी यांनी अनेक महत्वपूर्ण घोषणा केल्या. यावेळी त्यांनी...
कॅरेबियन बेटांमधील सेंट व्हीन्सेंट आणि द ग्रेनडाइन्स या देशासोबत भारताने नवा करार केला आहे. बुधवार, २३ जून रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली...
आयडीबीआय बँकेतील निर्गुंतवणूक प्रक्रियेसाठी केंद्र सरकारने कायदेशीर आणि व्यावहारिक सल्लागार नियुक्त करण्यासाठी प्रस्ताव मागवले आहेत. यंदाच्या आर्थिक वर्षात केंद्र सरकारने निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून १.७५ लाख...
कोरोना संकटामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातील व्यापारी समाजाने आता पंतप्रधान मोदी यांच्याकडे धाव घेतली आहे. राज्यातील व्यापाऱ्यांनी ट्रेडर्स ऑफ युनायटेड फ्रंटची स्थापना करुन पंतप्रधान...
भारत आणि फिजी या दोन देशांनी कृषी आणि संलग्न क्षेत्रात परस्पर सहकार्यासाठी सामंजस्य करार केला आहे. मंगळवार, २२ जून रोजी या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या...
जिल्ह्यातील ५६३ ग्रामपंचायतीपैकी १५ व्या वित्त आयोगाच्या पीएफएमएस या प्रणालीद्वारे ग्रामसेवक आणि सरपंच (मेकर आणि चेकर) यांच्या लॉगइनमधून जिल्ह्यातील एकूण ४९ ग्रामपंचायतींच्या गुत्तेदार यांच्या...
केंद्र सरकार जून महिन्यात देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात ४००० रुपये पाठवण्याची शक्यता आहे. पंतप्रधान कृषी सन्मान योजनेतंर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे....