देशात अनेक वर्षांपासून स्टार्टअप संकल्पना उभारी घेत आहे. दररोज नोंदणी होणाऱ्या स्टार्टअपची संख्या भारतात सर्वाधिक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ मध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त देशात...
असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांना पेन्शनची सुविधा देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने २०१५ मध्ये अटल पेन्शन याेजना सुरू केली हाेती. या याेजनेत आता केंद्र सरकारने माेठा...
मुंबई उच्च न्यायालयाच्या १२सप्टेंबर २०१७ रोजीच्या आदेशाचे पालन करत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रुपी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, पुणेचा परवाना रद्द केला आहे. हा आदेश...
सीएनजीच्या वाढलेल्या किंमतींमुळे बसत असलेल्या झळांपासून सामान्यांना लवकरच दिलासा मिळणार आहे. सीएनजी आणि पीएनजीच्या वाढत्या किंमतींच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक माेठा निर्णय घेतला असून...
आर्थिक संकट म्हटलं आणि त्यातही भारताचा शेजारी म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो म्हणजे पाकिस्तान किंवा मग श्रीलंका. पण आता तिसराच देश आर्थिक संकटांचा सामना...
महाराष्ट्रातील सत्ताबदलानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीने घेतलेले निर्णय बदलण्याचा सपाटा लावला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का देताना भाजपचे...
नैसर्गिक वायूच्या किमती वाढल्याने मुंबईत कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) आणि पाइप्ड नॅचरल गॅस (पीएनजी) यांच्या किमती वाढल्या आहेत. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत महानगर गॅस...
जीएसटी संकलनामध्ये महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक २२,१२९ कोटी रुपये इतका राहिला असल्याचे अर्थमंत्रालयाने म्हटले आहे. बिहार वगळता बहुतांश राज्यांमध्ये जीएसटी संकलनात १० टक्क्यांनी वाढ झाली...
देशात आणखी वेगवान डेटा आणि इंटरनेट सेवा देणाऱ्या ५ जी स्पेक्ट्रम लिलावात अखेर उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओने बाजी मारली आहे. या लिलावात...