हिमालयाच्या कुशीत वसलेल्या लडाखचा विचार केला, की डोळ्यांसमोर उभं राहतं ते बर्फाच्छादित पर्वतांचं अथांग साम्राज्य... शेकडो किलोमीटरपर्यंत पसरलेले डोंगर... विरळ हवा... आणि निसर्गाच्या भव्यतेसमोर माणूस किती छोटा आहे याची...
जिथे अजून पूर्ण शहर उभंसुद्धा राहिलेलं नाहीये…, जिथे अजून लाखोंची लोकवस्ती नाहीये, जिथे अजून गगनचुंबी इमारतींची रांग दिसत नाहीये; तिथे जर अब्जावधी डॉलरची गुंतवणूक होत असेल; जगातील मोठमोठ्या कंपन्या...
सध्याचा होमुर्झ सामुद्रधुनी परिसरातील तणाव हा जागतिक अर्थचक्रावर जबरदस्त परिणाम करणारा ठरतोय. जगासाठी आणि विशेषतः भारतासाठी ही समस्या म्हणजे केवळ काही दिवसांचा प्रश्न नाहीये नाहीये, तर दीर्घकालीन धोका म्हणून...
भारताच्या वाढत्या ऊर्जा गरजांना सुरक्षित, स्वच्छ आणि दीर्घकालीन उत्तर देण्यासाठी अणुऊर्जा हा एक निर्णायक स्तंभ ठरतोय— आणि कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाच्या युनिट ५ आणि ६ संदर्भातील अलीकडील मंजुरी ही त्याच...
भारताच्या वाढत्या अर्थव्यवस्थेला आणि विकसित भारताचे लक्ष्य गाठण्यासाठीच्या प्रवासाला वेग देणाऱ्या पायाभूत सुविधांमध्ये काही प्रकल्प असे असतात, जे भविष्यातील विकासाचा आराखडाच बदलण्याची ताकद ठेवतात. Ganga Expressway हा तसाच एक...
मुंबई… स्वप्नांची नगरी, पण आज त्या स्वप्नांवर गर्दी, ट्रॅफिक, महागाई आणि जागेच्या टंचाईचं मोठं सावट आहे. दक्षिण मुंबईपासून उपनगरांपर्यंत आणि पुढे नवी मुंबईपर्यंत शहर सतत विस्तारत गेलं— पण लोकसंख्येचा...
ईशान्य भारत… निसर्गसंपन्न, सामरिकदृष्ट्या संवेदनशील आणि दीर्घकाळ विकासाच्या मुख्य प्रवाहापासून काहीसा दूर राहिलेला हा प्रदेश आता नव्या घडामोडींच्या केंद्रस्थानी येऊ लागला आहे. विशेषतः अरुणाचल प्रदेशात प्रस्तावित दोन मोठ्या जलविद्युत...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन केलं… आणि त्यानंतर पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले— देशभरात झपाट्याने उभे राहणारे पायाभूत सुविधांचे प्रकल्प. सध्या आपल्या समोर एक असा...
देशातील पहिली बुलेट ट्रेन—अहमदाबाद ते मुंबई—हा केवळ एक पायाभूत प्रकल्प नाही… तर भारताच्या वेगाच्या, विकासाच्या आणि जागतिक पातळीवर स्वतःची ओळख निर्माण करण्याच्या महत्त्वाकांक्षेचं प्रतीक आहे. कारण “पहिली गोष्ट” ही...
ईशान्य भारत… निसर्गसंपन्न, रणनीतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा, पण अनेक दशकांपासून पायाभूत सुविधांच्या मर्यादांमुळे विकासाच्या मुख्य प्रवाहापासून काहीसा दूर राहिलेला प्रदेश. मात्र आता या चित्रात मोठा बदल घडवून आणण्याच्या दिशेने भारताने...