28.8 C
Mumbai
Sunday, August 9, 2026

Mruga Banaye

57 लेख
0 कमेंट

चाकरमान्यांनो खुशाल जावा; आपल्या गावा

गणेशोत्सवाची चाहूल लागली की लाखो चाकरमान्यांच्या मनात एकच ओढ जागी होते... “कधी एकदा आपल्या गावच्या गणरायाच्या चरणी पोहोचतो!” डोळ्यासमोर गावाकडचा रस्ता, कानात घुमणारा ढोल-ताशांचा आवाज आणि मनात गणरायाच्या दर्शनाची...

जहाजबांधणीचा प्रयोग नवा; भारताच्या शिडात प्रगतीची हवा

जगातील महासत्तांचा इतिहास पाहिला, तर एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात येते—कोणताही देश केवळ मजबूत सैन्य किंवा मोठ्या अर्थव्यवस्थेमुळे महासत्ता बनत नाही. त्यामागे असते एक सक्षम सागरी व्यवस्था आणि जगभर मालवाहतूक...

चीनचे मनसुबे नापास होतोय ‘शिंकू ला पास’

हिमालयाच्या कुशीत वसलेला, वर्षातील अनेक महिने बर्फाच्या चादरीखाली दडून जाणारा आणि हवामानामुळे जगापासून तुटणारा लडाख... हे चित्र आपल्याला नवीन नाही. पण आता हे वास्तव कायमचं बदलण्याच्या उंबरठ्यावर उभं आहे....

हरित ट्रॅकवर वेगात; हायड्रोजन ट्रेन झोकात

भारताची पायाभूत विकासयात्रा आता केवळ रस्ते, पूल, मेट्रो, बुलेट ट्रेन, बंदरे किंवा विमानतळांपुरती मर्यादित राहिलेली नाही. देशाची विकासगाथा आता स्वच्छ ऊर्जा, हरित तंत्रज्ञान आणि शाश्वत वाहतूक व्यवस्थेकडे वेगाने वाटचाल...

वाळवंटातला मैलाचा दगड; तेल शुद्ध तुझं, गोष्ट आहे पचपद्राची

जगात आर्थिक महासत्ता बनायचं असेल, तर केवळ रुंद महामार्ग, भव्य पूल, आधुनिक विमानतळ किंवा बुलेट ट्रेन पुरेशी नसते. एखाद्या देशाची खरी ताकद ठरते ती त्याच्या ऊर्जा सुरक्षेवर, औद्योगिक क्षमतेवर...

समुद्राने वेढलेला विमानतळ तोही पालघरमध्ये?

कल्पना करा... चारही बाजूंनी अथांग समुद्र... आणि त्या समुद्राच्या मध्यभागी उभी असलेली विमानं. धावपट्टीवरून वेग घेत क्षणार्धात आकाशात झेपावणारी विमानं... हे दृश्य आज जपान आणि हाँगकाँगसारख्या देशांत वास्तव आहे....

समुद्राने वेढलेला विमानतळ तोही पालघरमध्ये?

महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात देशातील पहिल्या ऑफशोअर विमानतळाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला वेग आला आहे. नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्तावित जागेची पाहणी करून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, हा...

दुसरे ऑपरेशन ‘सिंधू’: चिनाब-बियास जोडणार; पाकिस्तानला तोडणार!

भारताच्या एका जलसंबंधित निर्णयाने पाकिस्तानमध्ये खळबळ उडालीये. आणि त्यातच भारताच्या जलशक्ती मंत्र्यांच्या एका विधानानंतर तिथल्या संरक्षण मंत्र्यांनी थेट युद्धाची भाषा वापरली. भारताचे जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी अलीकडेच...

प्रगतीचा मार्ग- ६७ लाख किलोमीटर

भारताचा नकाशा डोळ्यांसमोर उभा राहिला की, उत्तरेत हिमालयाच्या अभेद्य भिंती, दक्षिणेला तीन समुद्रांचा विळखा आणि मधोमध हजारो किलोमीटरवर पसरलेला भूभाग असे विविध रंग एकाच वेळी नजरेसमोर येतात. भौगोलिकदृष्ट्या इतका...

झोजिला वोही सिकंदर !

हिमालयाच्या उंचच उंच पर्वतरांगांमध्ये, जिथे निसर्गाचे सौंदर्य आणि त्याची भीषणता एकाच वेळी अनुभवायला मिळते, तिथे भारताने अभियांत्रिकी इतिहासातील एक सुवर्णपान लिहिले आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाख यांना वर्षभर जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी...

Mruga Banaye

57 लेख
0 कमेंट