११ वर्षांपासून भारतात रहिवास करणाऱ्या दोन बांगलादेशी नागरिकांना अटक

दिल्ली पोलिसांची कारवाई 

११ वर्षांपासून भारतात रहिवास करणाऱ्या दोन बांगलादेशी नागरिकांना अटक

एका महत्त्वपूर्ण कारवाईत, दिल्ली पोलिसांच्या नैऋत्य जिल्ह्यातील ऑपरेशन्स सेलने दोन बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांना ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेल्यांची ओळख शिशिर हुबर्ट रोझारियो (३५, धनुन गाव, गाजीपूर जिल्हा) आणि मोहम्मद तौहिदुर रहमान (३३, खोंडोकर पारा, कॉक्स बाजार जिल्हा) अशी पटली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘जीएसटी बचत उत्सवाची घोषणा’

चोराच्या उलट्या बोंबा; पाकिस्तान म्हणतो, काश्मीरसाठी भारताने पुढाकार घ्यावा!

“राहुल गांधी पप्पू आहेत आणि पप्पूसारखेच बोलतात”

प्रशांत किशोर यांना तोट्यातील कंपन्यांकडून मिळाले कोट्यवधी

Exit mobile version