कर्नाटक धर्मस्थळ वाद : काय म्हणाले सी.टी. रवी ?
बेरोजगारी दर घसरून ५.२ टक्क्यांवर
पंतप्रधान मोदी यांनी सी.पी. राधाकृष्णन यांची एनडीए खासदारांशी करून दिली ओळख
भारतातून आय फोनची निर्यात ६३ टक्क्यांनी वाढली
यावर भाष्य करताना दिलीप जयस्वाल म्हणाले, ‘आमचे सरकार आले तर बघून घेऊ’ अशा प्रकारचा इशारा देणे ही अतिशय हलक्या दर्जाची वक्तव्ये आहेत…”. अशा प्रकारची धमकी देणे चुकीचे आहे. त्याऐवजी त्यांनी जनतेसमोर जावे आणि जनतेकडून निर्णय करून घ्यावा. मात्र, जनतेलाही आता सर्व माहिती आहे कि निवडणूक आयोग कोणत्याही मतदाराच्या मतदानाचा गैरवापर करत नाही.







