आसामचे मुख्यमंत्री हिमंता विश्व सरमा यांनी रविवारी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. न्यूज १८ इंडियाच्या ‘एजेंडा असम’ कार्यक्रमात बोलताना त्यांनी दावा...
काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेले आसाममधील दिग्गज नेते भूपेन बोरा यांनी गांधी कुटुंबावर तीव्र टीका केली आहे. काँग्रेसमध्ये अनेक वर्षे काम करूनही तब्बल ७...
महाराष्ट्राला अजितदादांच्या रूपाने एक चांगला मुख्यमंत्री मिळाला असता पण ते आता आपल्यामध्ये नाहीत आणि मला विश्वास आहे की शेवटी नियतीने त्यांचे स्वप्न पूर्ण केलं...
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री मार्गारेट अल्वा यांनी नवी दिल्ली येथे झालेल्या एआय समिट २०२६ दरम्यान युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या अर्धनग्न आंदोलनाबाबत...
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी पुन्हा एकदा कॉंग्रेस पक्षाच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी खासदार राहुल गांधी यांना विरोधी इंडी आघाडीचे नेतृत्व...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) शिखर परिषदेत काँग्रेसने केलेल्या कथित ‘शर्टलेस’ आंदोलनावरून काँग्रेसचा खरपूस समाचार घेतला. या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात काँग्रेसने...
नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या एआय शिखर परिषदेत भारताकडून जागतिक नेत्यांचे स्वागत केले जात असताना आणि आपल्या तांत्रिक सामर्थ्याचे प्रदर्शन करत असताना, राहुल...
आसाम विधानसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेसच्या राज्य युनिटचे माजी अध्यक्ष भूपेन बोरा यांनी रविवारी औपचारिकरित्या भाजपामध्ये प्रवेश केला. आसाममधील विधानसभा निवडणुकीपूर्वी हा मोठा राजकीय बदल मानला...
मणिपूरमधील भाजपचे आमदार वुन्गझागिन वाल्टे यांचे उपचारादरम्यान निधन झाले. ते २०२३ मध्ये मणिपूरमध्ये उसळलेल्या जातीय हिंसाचारात गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर जवळपास दोन वर्षे...
राजस्थानमध्ये विशेष सखोल पुनरीक्षणाची (SIR) प्रक्रिया पूर्ण झाली असून २१ फेब्रुवारी २०२६ रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. ही प्रक्रिया भारताचा निवडणूक...