30 C
Mumbai
Thursday, April 16, 2026
घरराजकारण

राजकारण

‘राहुल गांधींना चॅटजीपीटीही विकृत ठरवते!’

आसामचे मुख्यमंत्री हिमंता विश्व सरमा यांनी रविवारी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. न्यूज १८ इंडियाच्या ‘एजेंडा असम’ कार्यक्रमात बोलताना त्यांनी दावा...

गांधी कुटुंबाने मला ७ महिने भेटच दिली नाही!

काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेले आसाममधील दिग्गज नेते भूपेन बोरा यांनी गांधी कुटुंबावर तीव्र टीका केली आहे. काँग्रेसमध्ये अनेक वर्षे काम करूनही तब्बल ७...

अजित पवार म्हणजे महाराष्ट्राला न लाभलेला मुख्यमंत्री!

महाराष्ट्राला अजितदादांच्या रूपाने एक चांगला मुख्यमंत्री मिळाला असता पण ते आता आपल्यामध्ये नाहीत आणि मला विश्वास आहे की शेवटी नियतीने त्यांचे स्वप्न पूर्ण केलं...

काँग्रेस नेत्या मार्गारेट अल्वांनी ‘बिनशर्ट’ आंदोलन करणाऱ्यांना दाखवला आरसा

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री मार्गारेट अल्वा यांनी नवी दिल्ली येथे झालेल्या एआय समिट २०२६ दरम्यान युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या अर्धनग्न आंदोलनाबाबत...

“राहुल गांधींनी इंडी आघाडीची सूत्रे ममता बॅनर्जींकडे सोपवावीत”

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी पुन्हा एकदा कॉंग्रेस पक्षाच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी खासदार राहुल गांधी यांना विरोधी इंडी आघाडीचे नेतृत्व...

काँग्रेसने केले घाणेरडे आणि ‘नग्न’ राजकारण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) शिखर परिषदेत काँग्रेसने केलेल्या कथित ‘शर्टलेस’ आंदोलनावरून काँग्रेसचा खरपूस समाचार घेतला. या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात काँग्रेसने...

‘राहुल गांधी सद्दाम हुसेनपासून प्रेरित असावेत!’

नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या एआय शिखर परिषदेत भारताकडून जागतिक नेत्यांचे स्वागत केले जात असताना आणि आपल्या तांत्रिक सामर्थ्याचे प्रदर्शन करत असताना, राहुल...

काँग्रेस आपल्या विचारधारेपासून दूर गेलीय म्हणत आसामचे भूपेन बोरा भाजपात

आसाम विधानसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेसच्या राज्य युनिटचे माजी अध्यक्ष भूपेन बोरा यांनी रविवारी औपचारिकरित्या भाजपामध्ये प्रवेश केला. आसाममधील विधानसभा निवडणुकीपूर्वी हा मोठा राजकीय बदल मानला...

मणिपूर हिंसाचारात जखमी झालेल्या भाजप आमदारांचे निधन

मणिपूरमधील भाजपचे आमदार वुन्गझागिन वाल्टे यांचे उपचारादरम्यान निधन झाले. ते २०२३ मध्ये मणिपूरमध्ये उसळलेल्या जातीय हिंसाचारात गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर जवळपास दोन वर्षे...

राजस्थानची अंतिम मतदार यादी जाहीर

राजस्थानमध्ये विशेष सखोल पुनरीक्षणाची (SIR) प्रक्रिया पूर्ण झाली असून २१ फेब्रुवारी २०२६ रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. ही प्रक्रिया भारताचा निवडणूक...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
303,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा