35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
घरराजकारण

राजकारण

आमच्याच जीवावर राज्यसभेत पोहोचलात, हिंमत असेल तर राजीनामा द्या!

शिवसेनेच्या नाशिक बालेकिल्ल्याला भगदाड पाडत शुक्रवारी ३० कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यावर प्रतिक्रया देताना खासदार संजय राऊत यांनी 'सर्व चोर, लफंगे शिंदे गटात...

सिनेमात जॉनी लिव्हर यांच्या एवढाच संजय राऊतांचा रोल

जॉनी लिव्हर यांच्याबद्दल मला प्रेम आणि आदर आहे पण सिनेमातील जॉनी लिव्हर यांच्या एवढाच रोल संजय राऊत यांचा आहे अशी राऊतांवर अशिष शेलारांनी टीका...

‘काही दिवसांतच शिवसेना पूर्णपणे रिकामी होईल’

उद्धव ठाकरे याना धक्का देत नाशिक आणि परभणीतील शिवसेना कार्यकर्ते शिंदे गटात सहभागी झाली आहेत. औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट यांनी शिंदे गटातील इनकमिंग वाढणार...

संजय राऊत तु जिथे बोलावशील तिथे यायला मी तयार

संजय राऊत तु जिथे बोलावशील तिथे यायला मी तयार आहे. आज मी माझे संरक्षण सोडायला तयार आहे असा खणखणीत इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे...

मलिकांचा कारागृहातील मुक्काम आणखी १४ दिवसांनी वाढला

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांना आज पण न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही त्यांना आज न्यायालयाने आणखी १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या मलिक...

राऊत दौऱ्यावर अन नाशिकचे ५० कार्यकर्ते शिंदे गटात

शिवसेना उद्धव गटाच्या नाशिकमधील जवळपास ५० तर परभणीत महाविकासआघाडीतील ३० नगरसेवक शिंदे गटात प्रवेशकर्ते झाले आहेत.शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे आजपासून २ दिवसांच्या...

राहुल गांधी कोणाबरोबर घेत आहेत डिनर

खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा पुन्हा सुरु झाली आहे. भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधी यांचे वेगवेगळे व्हिडिओ तामोर येत असतात. यातील काहींमध्ये...

भांडूपमध्ये जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात जोरदार बॅनरबाजी

छत्रपती संभाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यामुळे विरोधी पक्षनेते अजित पवार चांगलेच अडचणीत सापडले आहेत. सत्ताधारी भाजपकडून याबाबत अजित पवारांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी होत...

बावनकुळेंविषयी केलेले ट्विट आव्हाड यांनी केले डीलिट; औरंगजेबाची कबर असल्याचा केला होता दावा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांची आता चांगलीच चीडचीड झाली आहे. औरंगजेबाबद्दल त्यांनी केलेल्या विधानानंतर त्यांच्यावर सातत्याने शाब्दिक हल्ले होऊ लागले आहेत. त्यातच त्यांनी...

उत्तर भारतीय जनतेच्या द्वेषावर काँग्रेस फोफावली; आदित्यनाथांच्या भेटीवरून राजकारण

ही काँग्रेसची जुनी प्रथा आहे. संपूर्ण देशाची फाळणी करणाऱ्या काँग्रेसने धर्माच्या आधारे देशाची फाळणी केली आणि स्वातंत्र्यानंतर मुस्लिमांचे तुष्टीकरण केले. इतकेच नाही तर महाराष्ट्र...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा