महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नवीन राष्ट्रीय अध्यक्षाची घोषणा केली आहे. पक्षाच्या बैठकीत...
राज्याच्या विधानसभेत इतिहासाच्या अभ्यासक्रमावरून जोरदार चर्चा रंगली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एनसीईआरटीच्या पुस्तकांतील इतिहास मांडणीवर भाष्य करताना महत्त्वपूर्ण विधान केले आणि अभ्यासक्रमातील बदलांचे समर्थन...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला कारणीभूत ठरलेल्या विमान दुर्घटना प्रकरणाला आता नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. या दुर्घटनेमागे मोठा निष्काळजीपणा असल्याचा गंभीर आरोप करत,...
आसामचे मुख्यमंत्री हिमंता विश्व सरमा यांनी रविवारी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. न्यूज १८ इंडियाच्या ‘एजेंडा असम’ कार्यक्रमात बोलताना त्यांनी दावा...
काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेले आसाममधील दिग्गज नेते भूपेन बोरा यांनी गांधी कुटुंबावर तीव्र टीका केली आहे. काँग्रेसमध्ये अनेक वर्षे काम करूनही तब्बल ७...
महाराष्ट्राला अजितदादांच्या रूपाने एक चांगला मुख्यमंत्री मिळाला असता पण ते आता आपल्यामध्ये नाहीत आणि मला विश्वास आहे की शेवटी नियतीने त्यांचे स्वप्न पूर्ण केलं...
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री मार्गारेट अल्वा यांनी नवी दिल्ली येथे झालेल्या एआय समिट २०२६ दरम्यान युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या अर्धनग्न आंदोलनाबाबत...
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी पुन्हा एकदा कॉंग्रेस पक्षाच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी खासदार राहुल गांधी यांना विरोधी इंडी आघाडीचे नेतृत्व...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) शिखर परिषदेत काँग्रेसने केलेल्या कथित ‘शर्टलेस’ आंदोलनावरून काँग्रेसचा खरपूस समाचार घेतला. या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात काँग्रेसने...
नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या एआय शिखर परिषदेत भारताकडून जागतिक नेत्यांचे स्वागत केले जात असताना आणि आपल्या तांत्रिक सामर्थ्याचे प्रदर्शन करत असताना, राहुल...