32 C
Mumbai
Monday, May 20, 2024
घरराजकारण

राजकारण

सिंघू बॉर्डरवर आंदोलकांकडून पोलीस,स्थानिकांवर हल्ला

दिल्लीच्या सीमेवर सिंघू बॉर्डरवर पुन्हा एकदा हिंसा झाली आहे. सिंघू बॉर्डरवर प्रदर्शनकर्ते आणि स्थानिक यांच्यात मोठ्या प्रमाणात हाणामारी झाली आहे. या प्रकरणात हिंसा थांबवण्यासाठी...

मेट्रोच्या विलंबावरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी उद्धव ठाकरे सरकारवर मेट्रोच्या कामात दिरंगाई करण्यावरून हल्ला केला. देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली मेट्रोमधून प्रवास केला आणि...

टिकैट यांचा तोल ढळला

दिल्लीच्या गाझिपूर सीमेवर चालू असलेल्या शेतकरी कायद्यांच्या विरोधातील आंदोलनाचे प्रवक्ते, नेते राकेश टिकैट यांचा तोल ढळला आणि त्यांनी एका माणसाच्या कानफटात लगावली. या माणसाची...

कृषिकायद्यांमध्ये हमीभाव काढण्याचा उल्लेख तरी कुठे? सर्वोच्च न्यायालयाचा काँग्रेसला सवाल

काँग्रेसचे खासदार टी. एन. प्रथापन यांना त्यांच्या याचिकेसंदर्भात हमीभावाविषयी सर्वोच्च न्यायालयाने थेट प्रश्न विचारला. न्यायालयाने प्रथापन यांना, शेतकऱ्यांना मिळत असलेला हमीभाव काढण्याची तरतूद नवीन...

शशी थरूर, राजदीप सरदेसाई विरोधात एफआयआर

२६ जानेवारी रोजी राजधानी दिल्लीत झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात पोलिस प्रशासन कडक कारवाई करताना दिसत आहे. या संबंधातच आता उत्तर प्रदेश पोलिसांनी खोट्या बातम्या पसरवणाऱ्या...

अण्णासाहेब शिंदे यांचा जन्मशताब्दी सोहळा उत्साहात साजरा

भारताचे माजी कृषी राज्यमंत्री अण्णासाहेब शिंदे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. बुधवार २७ जानेवारी रोजी नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये...

खोडसाळ राजदीप सरदेसाईंना धक्का

जेष्ठ पत्रकार आणि ‘इंडिया टुडे’ या वृत्तवाहिनीचे निवेदक राजदीप सरदेसाई यांच्यावर ‘इंडिया टुडे’ समूहाने कारवाई केली आहे. २६ जानेवारी रोजी दिल्ली हिंसाचार प्रकरणात पोलिसांच्या...

एलआयसी आणि आयडीबीआय बॅंकची निर्गुंतवणुकीकरण होणार

भारत सरकार केंद्रीय अर्थ संकल्पातून एलआयसी या इन्शुरन्स कंपनीतील १० ते १५ टक्के भागीदारी विकणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. एलआयसी ही भारतातली सगळ्यात...

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर विरोधकांचा सलग दुसऱ्यांदा बहिष्कार!

२९ जानेवारी रोजी भारताचे महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार आहेत. पण काँग्रेसच्या नेतृत्वात विरोधी पक्षांनी या अभिभाषणावर बहिष्कार घालण्याचा निर्णय...

‘जय श्रीराम’च्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि तृणमूल आमने सामने

पश्चिम बंगाल मधील ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील तृणमूल काँग्रेस पक्षाचे सरकार, 'जय श्रीराम' च्या घोषणांविरोधात विधानसभेत प्रस्ताव आणणार आहे. काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
154,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा