23.4 C
Mumbai
Wednesday, January 21, 2026
घरराजकारण

राजकारण

जिलेटिनची कांडी आणि ऑक्सिजनची नळकांडी

उद्योगपती म्हणजे जणू काही हपापाचा माल गपापा करणारेच. त्यांच्याकडे असलेली संपत्ती म्हणजे चोरीचीच असा एक समज निर्माण केला जातो. अंबानी आणि अदानी यांच्याबाबत गेल्या...

बीडमध्ये कोरोनाचा हाहाकार, सत्ताधारी मात्र गायब

जिल्ह्यात दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय तर दुसरीकडे रेमडीसीव्हर औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. केंद्राकडून आलेल्या लसीमध्ये बीड जिल्ह्याला सर्वात कमी लस मिळाल्याचा आरोप...

उत्तर प्रदेशातही दर रविवारी टाळेबंदी

महाराष्ट्रापाठोपाठ उत्तर प्रदेशात कोविडचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. कोरोनाच्या वाढत्या कहराच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात देखील रविवारी टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. यातून...

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री रडत लक्ष्मी

भाजपाचे नेते नारायण राणे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे...

पीएम ‘केअर्स’

मोदी सरकार उभारणार १०० कोविड विशेष रुग्णालये सध्या देशातल्या १२ राज्यांत कोरोनाचा कहर वाढू लागला आहे. त्यामुळे देशभरात मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ होताना दिसत आहे. या...

चिल्लर त्याला आणि नोटा बारामतीला, अनिल देशमुख प्रकरणी पडळकरांची टीका

“ज्यांनी राज्याच्या राजकीय घराण्यात भांडणं लावून घरं फोडली त्याच शरद पवारांच्या घरात आता टोकाची भांडणं सुरु आहेत. मला त्यांना सांगायचंय की नियतीचा न्याय इथेच...

मेंदूला संसर्ग होण्यासाठी काँग्रेसचा नेता असणे पुरेसे असते

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंढरपुरातल्या सभेनंतर पत्रकारांशी बोलताना कोरोना वाढीसाठी मोदी सरकारला जबाबदार धरले. त्यावरून पटोले यांच्या वर ट्वीटरद्वारे भाजपाचे नेते आमदार अतुल...

टीपू सुलतान जयंती साजरी करणारी शिवसेना

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बेळगावात आज प्रचारसभेत शिवसेना खासदार संजय राऊत आणि शिवसेनेवर निशाणा साधला. संजय राऊत यांनी बुधवारी (१४ एप्रिल) बेळगावात प्रचारसभा...

राज ठाकरेंनी मानले मोदी सरकारचे आभार

केंद्र सरकारने हाफकिन इन्स्टिट्यूटला कोरोना लस उत्पादनाची परवानगी दिली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. हाफकिन इन्स्टिट्यूटला कोरोना लस उत्पादनाची परवानगी मिळाल्यानंतर...

राज्य सरकारचा प्रताप! मुंबईत तीन लाख किलो डाळ सडून वाया

महाराष्ट्रात केंद्र सरकारने गरिबांसाठी पाठवलेली डाळ सडून वाया जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. भारतीय जनता पार्टीचे आमदार मिहीर कोटेचा यांनी हा प्रकार समोर...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
287,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा