23.5 C
Mumbai
Monday, January 19, 2026
घरराजकारण

राजकारण

दिल्लीतही वीकेंड लॉकडाऊन

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात १५ दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्या पाठोपाठ आता राजधानी दिल्लीतही विकेंड कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री...

पंढरपूर सारख्या पवित्र ठिकाणी राष्ट्रवादीचा उमेदवार जिंकता कामा नये

महाराष्ट्रात पंढरपूर- मंगळवेढा पोट निवडणुक होऊ घातली आहे. त्यासाठी भाजपातर्फे समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर राष्ट्रवादीकडून भगिरथ भालके यांना उमेदवारी देण्यात...

आमदारकीसाठी फोन, कोरोनाच्या बिकट परिस्थितीत पत्र

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिले आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन लावल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी हे पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे काही...

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना अर्थसंकल्पापासून ते अन्न सुरक्षा योजनेपर्यंत काहीच ठाऊक नसते

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १३ एप्रिल रोजी रात्री आपल्या शैलीत फेसबूक लाईव्ह करून १४ एप्रिलपासून संपूर्ण संचारबंदी लागू केली. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील विविध घटकांसाठी...

महाराष्ट्रात कम्युनिस्टांचं राज्य आलं तरी हेच उपमुख्यमंत्री- चंद्रकांत पाटील

राज्यात सत्ताबदल होणार हे निश्चित असून तो कधी होणार हे अजित पवार यांना ठाऊक आहे, असे सूचक वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले....

संजय राऊत अमेरिका आणि इंग्लंडच्या अध्यक्षांनाही सल्ला देऊ शकतात- चंद्रकांत पाटील

“संजय राऊत अमेरिका आणि इंग्लंडच्या अध्यक्षांनाही सल्ला देऊ शकतात, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही देऊ शकतात” अशा शब्दात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी...

मुंबई महानगरपालिकेकडून पंचतारांकित हॉटेलच्या वापराला सुरूवात

मुंबई महानगरपालिकेने कोरोना रुग्णवाढ होत असताना पंचतारांकित हॉटेल्सचा वापर करायला सुरूवात केली आहे. त्यासाठी मुंबई महानगरपालिकेने दोन पंचतारांकित हॉटेलच्या वापराला मंजूरी देखील दिली आहे....

देशात कोरोना लसीचा तुटवडा नाही- डॉ. हर्षवर्धन

देशातील विविध राज्यात कोरोना लसीचा तुटवडा जाणवत असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. महाराष्ट्रातही कोरोना लसीचा मोठा तुटवडा निर्माण झाल्यानं अनेक लसीकरण केंद्र...

मुख्यमंत्र्यांच्या नाकर्तेपणामुळे स्थानिक प्रशासन मुजोर- अतुल भातखळकर

भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी औरंगाबादमधील प्रकारावरून ठाकरे सरकारवर टीका केली आहे. औरंगाबादमध्ये पोलीस मारहाणीतून एका तरुणाची हत्त्या झाली होती. याच प्रकरणावरून भातखळकरांनी टीका...

राजेश टोपेंना शहाणपण आग लागेपर्यंत का सुचले नाही

महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे रुग्ण दररोज हजारोंच्या संख्येने वाढत आहेत. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर खूप ताण आला आहे. राज्यभरात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. त्यातच राज्याचे...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
287,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा