राज्य सरकारच्या गलथानपणामुळे महाराष्ट्रात पाच लाख लसी वाया गेल्या. महाविकास आघाडी सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे लसीकरणासाठी जनतेला नाहक त्रास भोगावा लागत आहे, अशी टीका केंद्रीय...
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांचा पारंपरिक मतदारसंघ भवानीपूर सोडून नंदीग्राम मधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या या निर्णयामागे भवानीपूरमध्ये सुरु असलेला...
बंगालमध्ये राजकीय हिंसाचार हा काही नवीन नाही. काँग्रेसचं सरकार असो, किंवा डाव्या पक्षांचं सरकार असो, राजकीय हिंसाचार हा सुरूच होता. परंतु तृणमूल काँग्रेस पक्षाने...
राज्यातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेल्याने राज्यात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन होऊ शकतो, असे संकेत काँग्रेसचे नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. कोरोनाचा...
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढतोय. कोरोना रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्वाचं वक्तव्य केलंय. देशात आता संपूर्ण लॉकडाऊनची गरज...
राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी एमपीएससी परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे. यासाठी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
देशात सध्या कोविडची दुसरी लाट आलेली आहे. पण याच वेळी महाराष्ट्रात मात्र त्सुनामी आला आहे. महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती हाताळण्यात ठाकरे सरकार सपशेल अपयशी ठरले...
देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या आपल्या हटके अंदाजासाठी कायमच चर्चेत असतात. कधी त्यांच्या गाण्याची चर्चा असते तर कधी त्यांच्या ट्विट्सची. गुरूवारी अश्याच...
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांचा एक अनोखा अंदाज गुरुवारी पाहायला मिळाला. सचिन वाझे याच्या लेटरबॉंम्बच्या मुद्द्यावरून पत्रकार परिषद घेत जावडेकरांनी महाराष्ट्रातील...
आज सर्वोच्च न्यायालयाने अनिल परब यांची सीबीआय चौकशी थांबावी अशी मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. त्याबरोबरच केंद्र सरकारने महाराष्ट्राला कमी लसी दिल्याच्या मुद्द्यावरून दिवसभर...