पंतप्रधान नरेंद्र मोदी 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधला. पंतप्रधान मोदींचा हा या वर्षातला तिसरा आणि एकूण ७५ वा मन की बातचा कार्यक्रम...
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांनंतर गृहमंत्री अनिल देशमुख वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. यावरुन विरोधी पक्षाने त्यांच्यावर टीका केल्यानंतर आता शिवसेना...
केंद्र सरकारच्या नव्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलन सुरुच आहे. ४ महिने उलटूनही सरकारने अद्याप मागण्या मान्य न केल्याने शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून...
ठाकरे सरकारने होळीवर बंदी आणल्यापासून ठाकरे सरकारवर सर्व स्तरांवरून विरोध होतोय. ठाकरे सरकारने, स्वतःच्या घराच्या दराबाहेरही होळी पेटवायला मनाई करून तसं केल्यास गुन्हा दाखल...
ठाकरे सरकार सत्तेत आल्यापासून हिंदूंच्या सणांना विरोध करत असल्याची टीका भाजपा आमदार राम कदम यांनी केली आहे. ठाकरे सरकारने होळी पेटवण्यावर आणलेल्या बंदीच्या तुघलकी...
भारतात सध्या निवडणुकांचा माहोल सुरु असून देशातील पाच विधानसभा निवडणुकांसाठी पक्षांनी कंबर कसली आहे. शनिवार २७ मार्च रोजी पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकांचा...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांग्लादेश दौऱ्यात भाषण करताना ते बांग्लादेशच्या मुक्तीसाठी सत्याग्रह केल्याचे सांगितले. काँग्रेसच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यामुळे बांग्लादेशची निर्मिती झाली हे सांगत...
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांची सध्या भारतभर चर्चा आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा गड भेदून तिथे आपली सत्ता प्रस्थपित करण्याचा भारतीय जनता पार्टीने...
आसाम आणि पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली आहे. यापुर्वी प्रचारादरम्यान भारताचे पूर्व पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आसाममध्ये सत्ता स्थापन झाल्यास सीएए...
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या दोन दिवसांच्या बांग्लादेश दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याचा एक भाग म्हणून मोदींनी शनिवारी बांग्लादेशमधील दोन मंदिरांना भेट दिली. यावेळी...