आज एखाद्या गुन्हेगाराला एन्काऊंटर केले की त्याची चर्चा होते. पण कर्नाटकच्या न्यायाधीशांनाही वाटतंय गुन्हेगारांचे हात पाय तोडले तर न्याय मिळेल.