भारतीय जनता पक्षांने यमुनेच्या पाण्यामध्ये विष मिसळलेला आहे, असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी करून दिल्ली आणि देशभरामध्ये सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न केला.