उबाठा गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांची एक मुलाखत एका वाहिनीवर झाली. त्यात त्यांनी राहुल गांधी यांच्याप्रमाणे निवडणूक आयोगावर हल्लाबोल करणार असल्याचे म्हटले आहे.