भारत पाकिस्तान अंतिम सामन्यानंतर भारतातील राजकीय विरोधक खूप खजील झाले. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या तीन ओळींच्या ट्विटमुळे तर त्यांचा चांगलाच तीळपापड झाला.