बिहारमध्ये २०१६ पासून संपूर्ण दारूबंदी लागू आहे. दारूबंदीचा एक परिणाम गेल्या आठवड्यात बिहारमध्ये पाहायला मिळाला, बिहारमध्ये २४ जणांचा विषारी दारू पिऊन मृत्यू झाला आहे....
एलेनाबादची पोटनिवडणूक ही पराभवानंतरही भाजपासाठी का चांगला संदेश आहे? जाटबहुल भागात भाजपने केलेली चांगली कामगिरी काय सांगते? शेतकरी आंदोलनावर याचा काय परिणाम होईल? या...
महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्याविरुद्ध आरोप करताना त्यांचा अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा घणाघात केला आहे. मलिक यांनीही त्याला...
प्रसिद्ध व्याख्याते, साहित्यिक, इतिहासकार डॉ. सच्चिदानंद शेवडे यांचे ५०वे पुस्तक प्रकाशित होत आहे. त्याचवेळी त्यांची षष्ठ्यब्दीपूर्तीही होत आहे. त्यानिमित्त त्यांच्याशी साधलेला संवाद...
नाटक, चित्रपट, मालिका आणि अश्या अनेक कला प्रकरांत लेखन, दिग्दर्शनाप्रमाणेच ते अधिक उठून दिसण्यासाठी त्यासाठी लागणारं नेपथ्य हे ही तितकंच महत्त्वाचं असतं. नेपथ्याच्या माध्यमातून...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २० वर्षांच्या राजकीय कारकीर्दीचे विविध पैलू मांडणारा ‘सुशासन पर्व’ हा पहिलावहिला दिवाळी अंक नुकताच प्रकाशित झाला. या अंकाची करून दिलेली...
५ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेला 'सूर्यवंशी' लोकांच्या पसंतीस पडत आहे. लॉकडाऊन उठल्यानंतर प्रेक्षकांना परत सिनेमागृहात खेचून आणण्याची ताकद या चित्रपटात आहे. तर कसा आहे...