लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचे मतदान काल सोमवारी पार पडले. या टप्प्यात महाराष्ट्रात ईव्हीएम मशीनचा वेग जाणीवपूर्वक कमी करण्यात आला. पराभवाची खात्री झाल्यामुळे मतदान यंत्रणा...
मुंबईत काही ठिकाणी मतदानादरम्यान दिरंगाई झाली, लोकांना विलंब झाला पण याचे राजकारण करण्याची संधी उद्धव ठाकरेंनी साधली. मोदी पराभूत होत आहेत म्हणून हे सगळे...
प्रचाराची रणधुमाळी काल संपली आणि उद्याच्याला पाचव्या टप्प्याचे मतदान होतं यामध्ये मुंबई सह नाशिक दिंडोरी ठाणे जिल्ह्यातले अशा 13 लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. जाहीर...
मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत अमित शहांनी आपल्याला शब्द दिला, वचन दिले असा धोशा उद्धव ठाकरे सातत्याने करत असतात. ते वचन मोडले, पाठीत खंजीर...
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे कारण सांगून जामीनावर तिहार तुरुंगातून बाहेर आले. ते बाहेर पडल्यानंतर ऑपरेशन स्वाती मालीवाल घडले. दिल्ली महीला...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर आले असताना त्यांच्याकडे पैशाच्या दोन बॅगा होत्या असा आरोप उबाठा शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केला होता. मुख्यमंत्र्यांच्या दुसऱ्या...
मुंबई- ठाण्यात उबाठा शिवसेनेकडून मराठी विरुद्ध गुजराती असे वातावरण निर्माण करण्याचा जोरदार प्रयत्न सुरू आहे. लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना उबाठा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आणि...