देशात सध्या काय वातावरण आहे याचा विचार न करता अनेक लोक नको नको ते सल्ले देत असतात. मोदी, सेनादल याना सल्ले देण्यात ते मागे नसतात. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे हे त्यातलेच एक आहेत.