जंतर मंतर येथे झालेल्या आंदोलनातून कॉक्रोच जनता पार्टीचा आत्मविश्वास भलताच वाढला आहे. आता आपण म्हणू तसं प्रशासन चालेल, सगळे अधिकारी आपल्या तालावर नाचू लागतील असा भ्रम त्यांना झाला आहे.