“राहुल गांधींच्या बिहार रॅलीत पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या आईविरुद्ध आक्षेपार्ह भाषा!
“मोदी-ट्रम्प यांची चर्चा राहुल गांधींच्या समोर झाली होती का?”
विरार दुर्घटना : मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत
राहुल गांधी यांच्या यात्रेत भाषा घसरतेय
ते पुढे म्हणाले, “मी राहुल गांधींना विनंती करतो की त्यांनी एकदा हैदराबादला यावं आणि पाहावं की त्यांच्या काँग्रेस पक्षाने व रेवंत रेड्डी यांनी येथे कशा प्रकारे ‘व्होट चोरी’ करून निवडणूक जिंकली आहे.” दरम्यान, बिहारमध्ये सुरू असलेल्या ‘वोटर अधिकार यात्रे’ दरम्यान राहुल गांधी भाजपच्या गुजरात मॉडेलवर टीका करताना त्याला “मतचोरीचं मॉडेल” असे संबोधले होते. यानंतर भाजपाकडून राहुल गांधी यांच्यावर भाजपाच्या नेत्यांकडून जोरदार टीका होत आहे.
#WATCH | Hyderabad | Telangana BJP chief N Ramchander Rao says,"… If Rahul Gandhi has guts, then speak about Majlis (AIMIM) party's 'Vote Chori'… Unfortunately, he doesn't speak about Owaisi, Revanth Reddy, or Siddaramaiah. All of them have won only because of 'Vote… pic.twitter.com/UOrSIAR1uO
— ANI (@ANI) August 28, 2025







