देशात येऊ घातलेल्या ५ जी नेटवर्कसाठी बड्या कंपन्यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. यामध्ये रिलायन्स जिओ कंपनी सगळ्यात पुढे आहे. काही दिवसांपूर्वीच रिलायन्स जिओकडून...
गेल्या २४ तासांपासून बदलापूर शहर आणि परिसरात आलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला मोठा पूर आला आहे. उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. कल्याण, डोंबिवली,...
मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा मुंबईची तुंबई झालेली आहे. पालिका प्रशासनाचे पाणी न साठण्याचे दावे फोल ठरले आहेत. मुंबईतील नदीपात्रात भराव टाकल्याने पालिका प्रशासनाचा गलथान...
सरसंघचालक मोहन भागवत यांचे उद्गार
देशात कोरोनाची लाट येण्यापूर्वी दिल्लीच्या शाहीन बागमध्ये सीएए आणि एनआरसीविरोधात मोठे आंदोलन सुरू होते. कोरोनाची लाट सुरू झाली आणि हे...
मालाड- मालवणी मध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर आता अवैध बांधकामांची चर्चा मुंबईमध्ये जोरात होऊ लागलेली आहे. मुंबईमधील अवैध बांधकामांना सर्वाधिक परवानगी ही कोरोना काळात दिली गेल्याचे...
राज्यभरात पावसानं थैमान घातलं आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात कोल्हापूर, अकोला, परभणीसह अनेक ठिकाणी पूरस्थिती असून अनेक घरं पाण्याखाली...
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच डीआरडीओने नव्या जनरेशनच्या 'आकाश' क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे. २१ जुलै, २०२१ रोजी या सर्फेस टू एअर अर्थात जमिनीवरुन...
ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी चोरणाऱ्याला शिवाजी पार्क पोलिसांनी मंगळवारी अटक केली. हा आरोपी आणखी एक सोनसाखळी चोरत असताना त्याला पोलिसांनी...
गेल्या दोन दिवसांत मुंबई व आसपासच्या परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे जी भयावह परिस्थिती निर्माण झाली, त्याचा परिणाम पिण्याच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात झाला आहे. मुंबईत...
राज्यातल्या बहुतांश भागात पावसानं थैमान घातलं आहे. पुढील पाच दिवस मुंबईसह राज्यात सगळीकडे मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज आणि उद्या मुंबईसह राज्यात...