दोन वर्षांपासून डोंबिवलीकरांच्या प्रतीक्षेत असलेला कोपर उड्डाणपूल नागरिकांसाठी सुरू झाला. कोपर उड्डाणपुलाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होऊन दोन दिवस उलटतात तोच या...
टोकियो ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी करून सुवर्णपदक जिंकलेल्या नीरज चोप्राची ‘ब्रँड व्हॅल्यू’ भारतीय क्रिकेटपटूंपेक्षा जास्त असल्याचे संकेत मिळत आहेत. सध्या नीरज चोप्रापेक्षा भारतीय खेळाडूंमध्ये विराट...
भारत विरुद्ध इंग्लंड दरम्यानचा अंतिम कसोटी सामना अनिश्चित काळापर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट महामंडळ आणि इंग्लंड क्रिकेट महामंडळे यांच्या चर्चेतून हा निर्णय...
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका आजपासून अंतिम टप्प्यात पोहचली आहे. आज मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना सुरु होत आहे. हा सामना...
अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर तिथल्या क्रिकेटचे काय होणार असा सवाल विचारला जात होता. त्यानंतर आता अफगाणिस्तान क्रिकेट टीममध्ये मोठा भूकंप झाला असून राशिद खानने...
आजपासून देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही विघ्नहर्ता गणरायाच्या उत्सवावर कोविडचे सावट असले तरीही...
शुक्रवार, १० सप्टेंबर पासून भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना हा सुरु होणार आहे. कालपर्यंत या कसोटी सामन्यावर संकटाचे ढग डाटले...
गोरेगावमधील मोतीलाल नगर येथील म्हाडा वसाहतींचा विशेष बाब म्हणून पुनर्विकास करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. परंतु या बैठकीमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये चांगलीच खडाजंगी...
बाप्पाच्या आगमनाने आर्थिक चैतन्य...
दर वर्षी मुंबईसह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. सार्वजनिक मंडळांबरोबरच गेल्या काही वर्षांपासून घरगुती गणपती बसविणार्या मुंबईकरांमध्ये बाप्पांच्या मूर्तींमध्ये...