27 C
Mumbai
Tuesday, January 13, 2026
घरविशेष

विशेष

गोराई किनाऱ्याच्या स्वच्छतेसाठी सरसावले ‘आयआयडीएल’ चे विद्यार्थी

भाईंदर जवळचा गोराई समुद्र किनारा हे अनेक पर्यटकांना आकर्षित करणारे ठिकाण. बेशिस्त पर्यटकांच्या वर्तनाने समुद्र किनाऱ्यावर कचऱ्याचे साम्राज्य तयार झालेले असते. पण या विरोधात...

स्वदेशी ‘कू ऍप’ ची ट्विटरला टक्कर

प्रत्येक क्षेत्रात 'आत्मनिर्भरतेचे' लक्ष्य बाळगून आगेकूच करणाऱ्या भारताला आता सोशल मीडियातही अस्सल भारतीय पर्याय उपलब्ध होत आहते. जागतिक स्तरावर बोलबाला असलेल्या ट्विटरला टक्कर देण्यासाठी...

उत्तराखंडमधील बचावकार्य अजूनही सुरूच

दिनांक ७ फेब्रुवारी रोजी उत्तराखंडमध्ये महाप्रलय आला. हिमकडा कोसळल्यामुळे तिथल्या ऋषिगंगा नदीत महापूर आला. त्याबरोबरच इतर नद्यांनाही पूर आला. त्यामुळे या नद्यांवरील गावांना धोका...

‘आय. एन. एस. विराट’ला तोडण्यास सुप्रिम कोर्टाची स्थगिती

भारताची माजी विमानवाहू नौका असलेल्या आय एन एस विराटला तोडण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. एका खासगी कंपनीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेताना न्यायालयाने...

काँग्रेस आमदाराने दिली राम मंदिराला देणगी

उत्तर प्रदेशच्या रायबरेलीमधून निवडून येणाऱ्या अदिती सिंग यांनी राम मंदिर उभारणीसाठी ५१ लाख रुपयांचा निधी दिला. अदिती सिंग या काँग्रेस पक्षाच्या आमदार आहेत. महत्वाची...

तीराला ‘देव’ पावला

स्पायनल मस्क्युलर अ‌ॅट्रॉफी या दुर्धर आजाराने ग्रासलेल्या चिमुकल्या तीरा कामतच्या मदतीसाठी अनेक हात सरसावले असताना आता राज्य सरकारपाठोपाठ केंद्र सरकारनेही तीराच्या मदतीसाठी पुढाकार घेतला...

आता आठवड्यातून केवळ ४८ तास काम? मोदी सरकारचा प्रस्ताव

मोदी सरकारने कामगार कायद्यांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतल्यापासून सर्वच स्तरातून यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. सध्याच्या कामगार कायद्यानुसार कामाचे आठ तास आहेत. तसेच आठवड्यातले सहा...

भारताच्या उर्जेच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता

भारतीय अर्थव्यवस्था कोरोना महामारीतून उठून धावण्याच्या तयारीत असतानाच इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी (आयईए)ने प्रकाशित केलेल्या अहवालात भारताची उर्जेची गरज पुढील दोन दशकांत जगात सर्वाधिक वेगाने...

याच दिवशी मराठ्यांनी काढला पानिपतचा वचपा

पानिपतानंतर पुन्हा दिल्लीवर भगवा ! दि. १४ जानेवारी १७६१ हा दिवस मराठ्यांच्या इतिहासात लाल शाईने कोरला गेला आहे. या दिवशी पानिपतचा तिसरा प्रचंड रणसंग्राम झाला,...

ठाकरे सरकार आता जलयुक्त शिवारच्या मागे

महाविकास आघाडीच्या सरकारने आधीच्या सरकारच्या अनेक योजनांना स्थगिती देण्यात तत्परता दाखवली. मेट्रो कारशेडच्या वादावरून मुंबईतील मेट्रो प्रकल्प, बुलेट ट्रेन प्रकल्प इत्यादी विकास प्रकल्पांना स्थगिती...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
287,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा