27 C
Mumbai
Sunday, March 29, 2026
घरविशेष

विशेष

मन की बात मधून मोदींनी सांगितलेल्या ‘मीठी क्रांती’चे महत्व

शेतीला जोडधंदा म्हणून आता शेतकऱ्यांनी मधमाशी पालनाकडे लक्ष केंद्रित केले आहे. मध उत्पादनातून शेतकरी आपले उत्पन्न वाढवत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की...

ठाकरेंना भारतरत्न, राऊतांना नोबेल

बांग्लादेशच्या पन्नासाव्या स्वातंत्र्यदिनाच्या निमीत्ताने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दोन दिवसांचा बांग्लादेश दौरा झाला. बांग्लादेशच्या पन्नासाव्या स्वातंत्र्यदिनी भारतीय पंतप्रधान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते....

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया होण्याची शक्यता

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर आज बायपास शस्त्रक्रिया होणे अपेक्षित असल्याचे समजत आहे. ही शस्त्रक्रिया दिल्लीच्या एम्स रुग्णालयात पार पडणार असल्याचे देखील कळले आहे. राष्ट्रपती रामनाथ...

सोमवारी महाराष्ट्रात आढळले ३१,६४३ नवे कोरोना रुग्ण

महाराष्ट्रात कोरोना परिस्थिती नियंत्रणात येताना दिसत नाहीये. सोमवारी पुन्हा एकदा राज्यात तीस हजारपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यातल्यात्यात दिलासादायक बाब म्हणजे सोमवारी...

संघाच्या ‘रोटी डे’ उपक्रमामुळे अनेक गरजवंतांची होळी झाली सुखाची

समाजसेवेचा वारसा जपत समाजच्या प्रत्येक घटकाचा विचार करून कार्य करणारी संघटना म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. समाजाचा प्रत्येक घटक आपला बांधव आहे आणि आपण त्याचे...

राज्यातील सर्वच पोलीस स्टेशन बनल्येत वसुलीचे अड्डे

आल्या दिवशी महाराष्ट्राच्या गृहविभागाच्या अब्रूची लख्तरे वेशीवर टांगली जात असताना निवृत्त पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी पोलीस खात्यावर निशाणा साधत गंभीर आरोप केले आहेत....

पोलिसांच्या सी-६० दलाकडून पाच नक्षलवाद्यांचा खात्मा

सध्या जोरात चालू असलेल्या नक्षलविरोधी कारवाईचा एक भाग म्हणून पोलिसांनी केलेल्या एका ऑपरेशनमध्ये महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यातील पाच नक्षलवाद्यांना यमसदनी धाडण्यात पोलिसांना यश आले आहे....

इस्रोकडून हरित इंधन निर्मीतीचे प्रयत्न वेगात सुरू

भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) पहिल्या मानवासहित उड्डाणाची तयारी करत आहे. या संदर्भात बोलताना इस्रोचे अध्यक्ष के सिवन यांनी इस्रो हे उड्डाण हरित इंधनांच्या...

भारतीय लष्कर आणि पोलिस दलाला कुपवाडा जिल्ह्यात मोठे यश

जम्मू- काश्मिर मधल्या कुपवाडा जिल्ह्यात तैनात केल्या गेलेल्या भारतीय सैन्याच्या तुकडीला प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या जवळील कार्नाह भागात मोठ्या प्रमाणात शस्त्र साठा हस्तगत केल्यामुळे मोठे...

…अखेर जहाज तरंगू लागले!!

सुवेझ कालव्यात गेले सहा दिवस अडकून पडलेले जहाज अखेरीस पुन्हा तरंगू लागले आहे. या जहाजाने जगाच्या व्यापारास शब्दशः जेरीस आणले होते. सुमारे ४०० मी....

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
300,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा