30 C
Mumbai
Saturday, April 25, 2026
घरविशेष

विशेष

महाराष्ट्रात कोरोना रुग्णवाढीचा विस्फोट

महाराष्ट्रात शनिवारी कोरोना रुग्णवाढीचा विस्फोट झाला आहे. शनिवारी महाराष्ट्रात चोवीस तासात झालेली रुग्णवाढ ही आजवरची सर्वाधिक रुग्णवाढ आहे. तर राजधानी मुंबईनेही कोविड रुग्णवाढीच्या बाबतीत...

मोदी सरकारच्या ‘या’ निर्णयाने मोठ्या प्रमाणात रोजगार वाढणार

मोदी सरकारने नुकत्याच मंजूर केलेल्या खाण व खनिज विकास आणि नियमन विधेयकामुळे देशात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. गेल्याच महिन्यात संसदेत या...

पहिली ते आठवी, विना परीक्षा सारेच पास

महाराष्ट्रातील पहिले ते आठवी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे हे विद्यार्थी कोणत्याही मुल्यमापनाविना पुढच्या इयत्तेत जाणार आहेत....

मुंबईत लॉकडाऊन लावावाच लागेल-अस्लम शेख

यापुढे लावण्यात येणारे निर्बंध हे शेवटचे असतील. यानंतर मुंबईत लॉकडाऊन लावावाच लागेल, असा स्पष्ट इशारा ठाकरे सरकारमधील महत्त्वाचे मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख...

‘कू’ ला सिलीकॉन व्हॅलीतून आर्थिक बळ

संपूर्ण भारतीय बनावटीच्या कू मध्ये सिलिकॉन व्हॅलीतून गुंतवणुक करण्यात आली आहे. सिलिकॉन व्हॅलीतील नवल रविकांत आणि बालाजी श्रीनिवासन यांनी ही गुंतवणुक करण्याचे ठरवले आहे. गेल्याच...

रुग्णांना मरायला सोडलंय का?- गिरीश महाजन

राज्यात एकीकडे कोरोना रुग्णांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तर दुसरीकडे जळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठी जीवनदायी ठरलेल्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे...

संजय राऊत यांच्या पत्नी कोरोना पॉझिटिव्ह, कालच झाली होती पवार-राऊत भेट

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना कोरोनाची लक्षणं दिसत...

नव्या कोरोनाची प्राणघातकता कमी

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. महाराष्ट्र जगातील चौथ्या क्रमांकाचा हॉटस्पॉट ठरला आहे. या चिंताजनक काळात, सामान्यांसाठी किंचित दिलासा देणारी माहिती समोर आली...

औरंगजेब झाला बद ‘सुरत’ (भाग ७)

बोटे तुटलेला शाईस्तेखान चरफडत बंगालकडे निघून गेला. त्याच्या जागी दख्खनमध्ये कोणीतरी तोलामोलाचा अधिकारी पाठविणे गरजेचे होते. औरंगजेबाने वीस वर्षांचा राजपुत्र मुअज्जम उर्फ शाह आलमची...

ठाण्यात पुन्हा दिसणार वाफेचे इंजिन

एप्रिल महिन्यात भारतीय रेल्वेला १६८ वर्षे पूर्ण होत आहेत. १६ एप्रिल १८५३ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (तेव्हाचे बोरिबंदर) ते ठाणे अशी पहिली गाडी...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
304,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा