महाराष्ट्रात वाढत चाललेल्या कोरोना रुग्णसंख्येवर केंद्र सरकारकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. देशात सध्या होत असलेल्या रुग्णवाढीत पंजाब आणि महाराष्ट्र या दोन राज्यांचा वाटा...
मशिदींवरचे अनधिकृत भोंगे हे कायमच चर्चेचा विषय ठरला आहे. वेळोवेळी न्यायालयामार्फतही या बेकायदेशीर भोंग्यांविरोधात निकाल देण्यात आला आहे. तरीही ह्या भोंग्यांचा आवाज कमी होताना...
सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश शरद बोबडे पुढील महिन्यात २३ एप्रिल रोजी निवृत्त होणार आहेत. त्यापूर्वी केंद्र सरकारने त्यांना पुढील सरन्यायाधीशांच्या नावाची शिफारस करण्यास सांगितलं होतं....
कसोटी, टी-२० मालिका जिंकल्यानंतर भारताने एकदिवसीय मालिका जिंकण्यासाठी भारतीय क्रिकेट संघ सज्ज झाला आहे. एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या सामन्यात इंग्लंडला धूळ चारत भारताने मालिकेत १-०...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रात हाहाकार माजवला आहे. गेले काही दिवस महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. महाराष्ट्रासाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. कोरोनाने...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रात हाहाकार माजवला आहे. गेले काही दिवस महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. महाराष्ट्रासाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. लोकांनी...
महामार्ग बांधणीचा वेग २०१४-१५ मध्ये १२ किमी प्रतिदिन होता, तो आता वाढून ३४ किमी प्रतिदिन या विक्रमी पातळीपर्यंत पोहोचला आहे असे सरकारकडून सांगण्यात आले.
केंद्रीय...
येत्या एक एप्रिलपासून ४५ वर्ष वयोगटावरील प्रत्येकाला कोरोनाची लस मिळणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. ४५ वर्षांवरील प्रत्येकाने लसीकरणासाठी...
स्वातंत्र्याबरोबरच भारताची फाळणी झाली. त्याबरोबरच भारतासाठी सांस्कृतिक आणि धार्मिक दृष्ट्या महत्त्वाची असलेली सिंधु नदी आणि तिच्या उपनद्या पाकिस्तानात गेल्या. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही...
विविध सामाजिक कार्ये करणाऱ्या कारूळकर प्रतिष्ठानने आंतरराष्ट्रीय जल दिनानिमित्त नद्यांच्या साफसफाईचे काम हाती घेतले आहे. सामाजिक कार्यात कार्यरत असणाऱ्या कारूळकर प्रतिष्ठानने पर्यावरणीय क्षेत्रात देखील...