28 C
Mumbai
Sunday, July 19, 2026
घरविशेष

विशेष

चांद्रयान-२ कडून मिळाली पहिली माहिती.

‘भारत अवकाश संशोधन संस्थे’ने (इस्रो) चांद्रयानाकडून प्राप्त झालेला डेटा नुकताच सार्वजनिक केला आहे. त्यामुळे आता चांद्रयानाकडून प्राप्त झालेला डेटा सामान्य माणसांसाठी उपलब्ध झाला आहे. इस्रोने...

बिबट्यांची संख्या वाढली

भारतातील बिबट्यांची संख्या २०१४ मध्ये ८,००० होती ती वाढून २०१८ मध्ये १२,००० झाली असल्याचे प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केले आहे. वाघ, सिंह यांच्या संख्येत...

२०२१ मध्ये रस्ते प्रवास होणार सुकर: मंत्र्यांनी दिले संकेत.

कोरोना महामारीच्या संकटाला संधीत परावर्तीत करण्यासाठी रस्ते, बोगदे आणि इतर महत्त्वाच्या प्रकल्पांसोबतच भारत सरकार इलेक्ट्रिक गाड्यांना चालना देण्याचा प्रयत्न करेल. येणाऱ्या वर्षात भारत सरकार...

लडाखच्या दोन तलावांना रामसार दर्जा मिळाला.

लडाखच्या स्टारत्सापु त्सो, त्सो कर या दोन तलावांना रामसार दर्जा मिळाला आहे. याबरोबरच देशातील रामसार दर्जा मिळालेल्या क्षेत्रांची संख्या ४२ झाली.  कळविण्यास अत्यंत आनंद होतो...

गव्यांची संख्या वाढली, डॉल्फिन धोक्यात

युरोपातील एका संवर्धन समूहाच्या अभ्यानुसार युरोपियन गव्यांच्या संख्येत वाढ झाली असून जगातील गोड्या पाण्यातील तिनही जातीचे डॉल्फिन आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. नव्या अभ्यासानुसार...

हिंदी महासागरात नवा देवमासा

शास्त्रज्ञांना हिंदी महासागरात देवमाशाच्या नव्या प्रजातीचा शोध लागला आहे. हिंदी महासागरात देवमाशाच्या आवजांचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढण्यात आला. या संशोधनामुळे विलुप्त होत चाललेल्या...

गोल्डमन सॅक्सच्या मते लवकच तिसरी आय.टी लाट लवकरच अपेक्षित

गोल्डमन सॅक्सच्या मते भारतीय आय.टी. क्षेत्रात पुन्हा एकदा चांगले दिवस येण्याची शक्यता आहे. कोरोना महामारीमुळे लोकांना कुठूनही काम करण्याची मुभा देण्यात आल्यामुळे मागील काळात...

राष्ट्रांनी पर्यावरण आणीबाणी जाहीर करावी संयुक्त राष्ट्र अध्यक्षांचे आवाहन

यु.एन अध्यक्ष अन्टानिओ गुट्टेरस यांनी नुकत्याच पार पडलेल्या ‘क्लायमेट एम्बिशन समिट’च्या उद्घाटन प्रसंगी बोलताना त्यांनी सर्व राष्ट्रांनी पर्यावरणीय आणिबाणी जाहिर करावी असे आवाहन केले.  पॅरिस...

हिमनगांच्या वितळण्यामुळे किनारपट्टी वरची शहरे धोक्यात

२१०० पर्यंत समुद्राच्या पातळीत १५ टक्क्यांची वाढ जर हरित वायू उत्सर्जन याच प्रमाणात चालू राहिले तर २१०० पर्यंत समुद्राच्या पातळीत १५ इंचांची वाढ होणार आहे...

टायर्सपासून चपलांची निर्मीती पुण्यातील महिला उद्योजिकेचा अनोखा उपक्रम.

वाया गेलेल्या टायरपासून चपलांची निर्मीती करण्याचा अनोखा उपक्रम पुण्यातील पूजा बदामीकर यांनी सुरू केला आहे. त्यामुळे कित्येक वाया गेलेल्या टायरचा पुनर्वापर होण्यास सुरूवात झाली...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
321,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा