धुरंधर २ द रिव्हेन्ज या चित्रपटाने सगळ्यांचीच मने जिंकली आहेत. आता चक्क सुपरस्टार रजनीकांत यांनीही आदित्य धर याच्या दिग्दर्शनाचे आणि या चित्रपटाचे कौतुक केल्यामुळे...
काश्मिरी पंडितांच्या एका गटाने नादिमार्ग जिल्ह्याला भेट देऊन, २३ वर्षांपूर्वी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या २४ काश्मिरी पंडितांना श्रद्धांजली वाहिली. २००३ च्या हत्याकांडाच्या...
पालघर जिल्ह्यातील वाडा येथे एक महत्त्वपूर्ण असा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला असून हा उपक्रम आता देशासाठी नवा सामाजिक मॉडेल म्हणून आकाराला येत आहे. १९...
अभिनेता रणवीर सिंग याची मुख्य भूमिका असलेला आणि आदित्य धर याने दिग्दर्शित केलेला ‘धुरंधर: द रिव्हेंज’ने बॉक्स ऑफिसवर आपला जलवा दाखवला आहे. विक्रमी ओपनिंग...
भारताच्या सागरी सुरक्षेला आणि आत्मनिर्भरतेला नवी मजबुती देणारी अत्याधुनिक स्टेल्थ फ्रिगेट ‘INS तारागिरी’ ३ एप्रिल रोजी औपचारिकरित्या भारतीय नौदलात दाखल होणार आहे. विशाखापट्टणम येथे...
मुंबईतील फेरीवाल्यांवर मोठी कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बॉम्बे हायकोर्टाने आज (सोमवारी) मुंबई महानगरपालिका (BMC) आणि पोलिसांना शहरातील सर्व फेरीवाल्यांची सखोल पडताळणी करण्याचे...
धुरंधर २ द रिव्हेन्ज या चित्रपटाने अवघ्या जगावर गारुड केलं आहे. जिकडेतिकडे याच चित्रपटाची चर्चा आहे. चित्रपटाला विरोध करणारेही पूर्ण चित्रपट पाहून त्याचा विरोध...
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवार, २३ मार्च रोजी लोकसभेत वित्त विधेयक २०२६ सादर केले. हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे, कारण यामुळे...
आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी करत पहिल्याच विकेंडला इतिहास रचला आहे. रणवीर सिंग याची मुख्य भूमिका असलेल्या...
कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी ओपनएआयने आपल्या लोकप्रिय प्लॅटफॉर्म ChatGPT च्या फ्री आणि ‘Go’ वापरकर्त्यांसाठी जाहिराती सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही नवी व्यवस्था...