31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
घरविशेष

विशेष

महाराष्ट्रात ४८.८८ टक्के मतदान, देशात ५६.६६ टक्के!

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचे मतदान आज पार पडले.उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर, लडाख, पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा या आठ राज्यांतील ४९ जागांवर मतदान आज...

इराणचे अध्यक्ष रईसी यांच्या मृत्यूनंतर भारतात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा

इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. यानंतर याचा शोक व्यक्त करण्यासाठी म्हणून भारतात मंगळवार, २१ मे रोजी एक दिवसाचा राष्ट्रीय...

गावाचा मतदानावर बहिष्कार, राहुल गांधी पोहचतास दिल्या ‘जय श्री राम’च्या घोषणा!

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी सोमवारी (२० मे) मतदान झाले.यावेळी उत्तर प्रदेशमधील रायबरेलीमध्ये एका गावातील लोकांनी मतदानावर बहिष्कार टाकला.गावातील लोकांची समजूत काढण्यासाठी राहुल गांधी गावात...

‘मतदान केंद्रावर दिरंगाई हे उद्धव ठाकरेंचे नेहमीचेच रडगाणे’

लोकसभेच्या पाचव्या टप्प्याचे मतदान आज पार पडत आहे.महाराष्ट्रामध्ये हा शेवटचा टप्पा आहे.सकाळपासूनच राज्यात जोरदार मतदान सुरू आहे.परंतु, मुंबईतील काही ठिकाणी मतदान केंद्रावर दिरंगाई सुरु...

छत्तीसगडमधील कावर्धा येथे पिकअप खड्ड्यात उलटली, १९ जणांचा मृत्यू!

छत्तीसगडमधील कावर्धा भागात सोमवारी (२० मे) पिकअप वाहन खड्ड्यात पडल्याने मोठा अपघात झाला आहे.पिकअप वाहन खड्ड्यात पडल्याने सुमारे १९ जणांचा मृत्यू झाला असून १०...

शांतिगिरी महाराजांनी मतदान कक्षाला घातला हार, गुन्हा दाखल!

देशभरात लोकसभेच्या पाचव्या टप्प्याचे मतदान पार पडत आहे.महाराष्ट्रात देखील मतदान जोरात सुरु आहे.दरम्यान,नाशिकमध्ये एक विचित्र प्रकार घडला आहे.नाशिक लोकसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार शांतिगिरी...

भारत इराणच्या पाठीशी, राष्ट्राध्यक्षांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त!

हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू पावलेल्या इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला आहे.इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूच्या बातमीने धक्का बसला आहे.भारत इराणच्या पाठीशी उभा असल्याचे...

‘बाळासाहेबांचा वारसा सांगता आणि काँग्रेसला अभिमानाने मतदान करता?’

देशभरात पाचव्या टप्प्यातील मतदानाचा उत्साह दिसून येत असताना महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांच्या सर्व टप्प्यांमध्ये सर्वाधिक १३ मतदारसंघांमध्ये पाचव्या टप्प्यात मतदान होत आहे. कल्याण, ठाणे आणि...

बारावीच्या निकालाची प्रतीक्षा संपणार; तारीख ठरली

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होण्याबाबत माहिती समोर आली आहे. मंगळवार, २१ मे रोजी दुपारी...

उपचारांसाठी भारतात आलेले बांगलादेशचे खासदार बेपत्ता

बांगलादेशचे खासदार अनवारुल अजीम अनार हे बेपत्ता झाल्याची बातमी समोर आली आहे. ते भारतात आल्यानंतर बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यांचे शेवटचे लोकेशन बिहारच्या...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
154,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा