23 C
Mumbai
Monday, December 22, 2025

Dinesh Kanji

1070 लेख
0 कमेंट

नाशिक ते कानपूर; जिहादचा ताजा अंक

शुक्रवार देशातील मुस्लीमांना आंदण दिला आहे, असा एमआयएमचे माजी खासदार इम्प्तियाज जलील यांचा गैरसमज झालेला दिसतोय. कारण, ‘महाराष्ट्रातील सरकार जाणीवपूर्वक जुम्म्याच्या दिवशी हिंदूंच्या मोर्चाना परवानगी देते. या मागील हेतू...

मुख्यमंत्री पदासाठी ठाकरेंचा राऊतांना पाठिंबा असेल का?

मुख्यमंत्री पदाचा मुद्दा मविआमध्ये पुन्हा चर्चेत आला, निमित्त होते षण्मुखानंद सभागृहात आज संपन्न झालेल्या महाविकास आघाडीच्या निर्धार मेळाव्याचे. मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करा, मी त्याला पाठींबा देतो, असे विधान...

समान नागरी कायदा, मोदींनी लाल किल्ल्यावरून शड्डू ठोकले…

स्वातंत्र्यदिनी बुलेट प्रुफ काचेच्या आडून हातातला कागद वाचत भाषण करणाऱा पंतप्रधान यूपीएच्या काळात देशाने दहा वर्षे पाहिला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कारकीर्दीत देशातील जनता आणि सर्वोच्च नेत्यामध्ये असलेला बुलेट प्रुफचा...

पवारांनी वाटोळे केले, असे म्हणताय ना? मग त्यांचेही उमेदवार पाडा…

ज्येष्ठ नेते शरद पवारांनीच मराठा समाजाचे वाटोळे केले याची मनोज जरांगे पाटील यांना अखेर उपरती झालेली आहे. कालपर्यंत मराठा आरक्षणप्रकरणी जरांगे भाजपावर खापर फोडत होते. पवारांवर स्तुतीसुमने उधळत होते....

ठाकरेंचे लोणचे घालण्याची प्रक्रिया सुरू!

अलिकडेच उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा संपन्न झाला. त्याच दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ठाकरेंनी मॅडम सोनिया आणि राहुल गांधी यांचे पाय धुतले पाहिजेत, असे...

परमबीर यांचा पर्दाफाश करण्याची देशमुखांना संधी…

महाराष्ट्राच्या तापलेल्या राजकारणात आणखी जाळ निर्माण करण्याचा प्रयत्न काही दिवसांपूर्वी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना अडकवण्यासाठी मला...

पवार २०१९ ची पुनरावृत्ती करण्याच्या तयारीत?

जेष्ठ नेते शरद पवार यांनी गेल्या काही दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दोन वेळा भेट घेतली. आरक्षणाच्या मुद्द्यावर या भेटीत चर्चा झाली असे सांगण्यात येत असले तरी दोन्ही वेळा...

परकीय हाताच्या शोधात, एक हसिना, एक दिवाना…

आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशात अराजक सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर पतंपधान शेख हसिना यांना देशातून पलायन करावे लागले. तूर्तास त्या भारताच्या आश्रयाला आलेल्या आहेत. बांगलादेशात उसळलेला हिंसाचार, अस्थिरता आणि त्यामुळे भारत-बांगलादेश...

आसामनेही मनावर घेतले… आता लाडक्या बहिणींसाठी लव्हजिहाद विरोधी कायदा हवा!

लव्ह जिहादने धारण केलेले उग्र रुप आणि याचे हिंदू तरुणींना त्यांच्या कुटुंबियांना बसणारे चटके लक्षात घेऊन अनेक राज्यांनी लव्ह जिहाद विरोधी कायदा केला आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वसर्मा यांनी...

गांधी-वाड्रा परीवाराच्या धर्म-जातीबाबत लपवाछपवी का?

संसदेमध्ये भाजपा नेते अनुराग ठाकूर यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जात विचारल्यामुळे जितेंद्र आव्हाड यांना प्रचंड संताप आलेला आहे. त्यांना हा जातीचा, संविधानाचा आणि संसदेचाही अपमान वाटला. आव्हाडांना...

Dinesh Kanji

1070 लेख
0 कमेंट